शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदौरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
3
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
4
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
5
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
6
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
7
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
8
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
9
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
10
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
11
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
12
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
13
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
14
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
15
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
16
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
17
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
18
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
19
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
20
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ

१५ हजार शेतकºयांसाठी सव्वा पाच कोटींचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:09 IST

जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या १५ हजार ५६८ शेतकºयांनी शासनाच्या अनुदानासाठी अर्ज केले होते. या शेतकºयांना २०० रु. प्रति क्विंटल या प्रमाणे ५ कोटी २६ लाख ७५ हजार १०२ रुपयांचे अनुदान शासनाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे वर्ग केले आहे.

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या १५ हजार ५६८ शेतकºयांनी शासनाच्या अनुदानासाठी अर्ज केले होते. या शेतकºयांना २०० रु. प्रति क्विंटल या प्रमाणे ५ कोटी २६ लाख ७५ हजार १०२ रुपयांचे अनुदान शासनाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे वर्ग केले आहे.राज्यात तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी जिल्ह्यात कृषी उत्पादनात मोठी घट झाली. उत्पादन कमी झाल्याने डाळींसह तेलबियांचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे खरीप हंगाम २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकºयांना तेलबिया व डाळींचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील शेतकºयांनी सोयाबीन व तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले. परंतु, जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाºया व्यापाºयांनी कवडीमोल भावाने सोयाबीन खरेदी केले. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांमध्ये शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत होती.या पार्श्वभूमीवर सोयाबीन उत्पादकांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकºयांना प्रति क्विंटल २०० रुपये व जास्तीत जास्त २५ क्विंटलपर्यंत म्हणजेच ५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मंजूर केले. सोयाबीन उत्पादकांनी ३१ जानेवारी २०१७ पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आपले अर्ज सादर केले. त्यानुसार परभणी, ताडकळस, पूर्णा, जिंतूर, बोरी, सेलू, पाथरी, मानवत, गंगाखेड, पालम, सोनपेठ या ११ बाजार समित्यांमधून १५ हजार ५६८ सोयाबीन उत्पादक शेतकºयांनी आपले अर्ज अनुदानासाठी दाखल केले होते. हे अर्ज बाजार समितीने जिल्हा उपनिबंधकांकडे दाखल केले. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने बाजार समित्यांकडून प्राप्त अर्ज पणन संचालनालयाकडे पाठविले होते. गत एक वर्षापासून शासनाकडे जिल्ह्यातील १५ हजार ५६८ सोयाबीन उत्पादक शेतकºयांचे ५ कोटी २६ लाख ७५ हजार १०२ रुपयांचे अनुदान बाकी होते. हे अनुदान मिळविण्यासाठी लाभार्थ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे फेºया सुरु केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर तब्बल १ वर्षानंतर शासनाने जिल्ह्यातील शेतकºयांना सव्वा पाच कोटी रुपयांचे अनुदान वर्ग केले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.