शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

जिल्ह्यात ‘फायर ब्रिगेड’ पडतेय नागरिकांच्या रोषाला बळी..!

By admin | Updated: April 8, 2015 00:54 IST

बीड : आग लागली की, ताबडतोब अग्नीशमन दलाला पाचारण केले जाते, मात्र जिल्ह्यातील अग्नीशमन दलाची यंत्रणा अतिशय तोकडी असून अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरीकांच्या रोषाला

बीड : आग लागली की, ताबडतोब अग्नीशमन दलाला पाचारण केले जाते, मात्र जिल्ह्यातील अग्नीशमन दलाची यंत्रणा अतिशय तोकडी असून अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे नागरीकांच्या रोषाला अधिकाऱ्यांना सामोरे जावेल लागत असल्याचे वास्तव आहे. आजही जिल्ह्यात ‘फायरमॅन’ सह चालक व अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे अग्नीशम यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. जागतीक अग्निशन दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा आढावा.ग्रहमंत्रालय भारत सरकार अंतर्गत स्थायी अग्नीशमन मार्गदर्शक कमिटीच्या निर्देषानुसार अग्नीशमन दल चालते. ५० हजार लोकवस्तीला एक अग्नीशमन गाडी असावी, असे शासनाचे निर्देश आहेत, मात्र बीड शहराची संख्या अडीच ते तीन लाखाच्या आसपास आहे. यासाठी किमान सहा गाड्यांची आवश्यकता आहे. परंतू आज शहरासाठी केवळ तीनच गाड्या असून यासाठी केवळ दोन फायर मॅन आणि एक जमादार आहे. शासन निर्देशानुसार प्रत्येक गाडीवर एका पाळीला पाच फायरमॅन आणि ३ चालक असावे असा नियम आहे. शहरातील उपलब्ध गाड्यांच्या संख्येनुसार ४५ फायरमॅन आणि २७ चालकांची आवश्यकता आहे. परंतू आजही या ७२ लोकांचा कारभार केवळ तीन लोकांवर चालत असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ही स्थिती केवळ बीड शहराची नसून संपूर्ण बीड जिल्ह्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.