शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

..अखेर नरबळीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 23:42 IST

कळंब : तालुक्यातील पिंपळगाव (डो़) येथील सहा वर्षीय बालकाच्या खून प्रकरणात कळंब पोलिसांनी सहा जणांविरूध्द नरबळी आणि अनिष्ठ प्रथा व जादुटोणा प्रतिबंध कायद्याचे कलम वाढविले आहे़

कळंब : तालुक्यातील पिंपळगाव (डो़) येथील सहा वर्षीय बालकाच्या खून प्रकरणात कळंब पोलिसांनी सहा जणांविरूध्द नरबळी आणि अनिष्ठ प्रथा व जादुटोणा प्रतिबंध कायद्याचे कलम वाढविले आहे़ दरम्यान, या प्रकरणातील तिघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते़ न्यायालयाने तिघांनाही दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली आहे़तालुक्यातील पिंपळगाव (डो़) येथील कृष्णा इंगोले या सहा वर्षीय बालकाचा खून करण्यात आला होता़ या प्रकरणाच्या तपासात हा खून नरबळीचा प्रकार असल्याचे समोर आले आहे़ या प्रकरणात पोलिसांनी उत्तम इंगोले, उर्मिला इंगोले, राहूल उर्फ लखन चुडावकर, द्रोपदी उर्फ लक्ष्मी पौळ, साहेबराव इंगोले व सुवर्णा भडाळे या सहा जणांना अटक केली आहे़ यातील द्रोपदी पौळ, साहेबराव इंगोले व सुवर्णा भडाळे यांची मंगळवारी पोलीस कोठडी संपली होती़ त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना वाढीव दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ या प्रकरणात पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि अनिष्ट प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ कलम ३ (२) या कलमाची वाढ केली आहे़ या प्रकरणातील पोलिसांच्या पुढील तपासाकडे तालुक्याचे नव्हे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़