शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पापाचा भरलाय घडा, पण कुणाच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:02 IST

२० महिन्यांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. भाजपसोबत शिवसेनेचे काही पटले नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेेने बस्तान ...

२० महिन्यांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. भाजपसोबत शिवसेनेचे काही पटले नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेेने बस्तान मांडून सरकार स्थापन केले. सरकार स्थापनेची बहुमताची गोळाबेरीज भाजपला काही पचनी पडली नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भाजप सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाही. भाजपच्या माजी मंत्र्यांनी शुक्रवारी मराठवाडा वॉटर ग्रीडच्या अनुषंगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारविरोधात वक्तव्ये केली. अभिनेत्री कंगना रनौत आणि पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यासाठीच आजवरचा कार्यकाळ गेला असून, आता पापाचा घडा भरला आहे. रनौत आणि गोस्वामी तर भाजपचेच आहेत. त्यामुळे कुणाच्या पापाचा घडा भरलाय, त्या दोघांचा की सरकारचा, असा प्रश्न पत्रकारांनी करताच माजी मंत्र्यांनी मात्र वाणीला पूर्णविराम दिला.

(कुजबूज कॉलमसाठी)