शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

औरंगाबादमध्ये नारीशक्तीचे मतदान १ लाख ७७ हजारांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 19:05 IST

मतदारसंघात १ लाख ७७ हजार महिला मतदारांची भर 

औरंगाबाद : मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १ लाख ७७ हजार ३३४ महिला मतदारांची वाढ झाली आहे. या निवडणुकीत नारीशक्तीचे हे मतदान निर्णायक ठरणार आहे. 

निवडणूक आयोगाने राज्यात मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रम तसेच मतदार नोंदणीसाठी मोहीम राबविली. त्यामुळे मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. लोकसभा मतदारसंघ विभागणीत तीन विधानसभा मतदारसंघ जालना क्षेत्रात जोडले गेले आहेत. पैठण, सिल्लोड व फुलंब्री विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात आहेत. ८ लाख ९२ हजार २१७ महिला मतदार औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आहेत, तर जालना-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ४ लाख ३५ हजार ५०८ महिला मतदार आहे. पूर्ण जिल्ह्यात १३ लाख २७ हजार ७२५ महिला मतदार आहेत. 

वाढलेले महिला मतदारमतदारसंघ       महिला मतदार कन्नड :    २१७११औरंगाबाद मध्य :    ३३५४०औरंगाबाद पश्चिम :    ३९९४६औरंगाबाद पूर्व :    ३५०६४गंगापूर :    २४१८८वैजापूर :    २२८८५एकूण :    १७७३३४

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019