शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

बेघर कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी उपोषण

By admin | Updated: May 4, 2016 00:30 IST

नळदुर्ग : शहरातील सर्व्हे नं. २९ मधील बेघर झालेल्या कुटुंबियांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन डुकरे यांनी ३ ते पासून नगर

आंदोलन : विविध पक्ष, संघटनांचा पाठींबानळदुर्ग : शहरातील सर्व्हे नं. २९ मधील बेघर झालेल्या कुटुंबियांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन डुकरे यांनी ३ ते पासून नगर परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. सदरील आंदोलनास विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दिला आहे. नळदुर्ग नगरपालिकेने डिसेंबरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिम राबविली. दरम्यान, रहदारीला अडथळा ठरेल असे ‘डीपी’ रोड व फुटपाथवरील अतिक्रमण काढण्यासंबंधी शासकीय पत्रकाचे सभागृहात वाचन झाल्यानंतर त्यात सर्व नगरसेवकांनी मंजुरी दिली होती. असे असतानाही पालिका प्रशासनाने सर्व्हे नं. २९ मधील पन्नास वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची घरे ‘जेसीबी’द्वारे जमीनदोस्त केली. हा एक प्रकारे सर्वसंबंधितांवर अन्यास असल्याचे सांगत संबंधित कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी नगरसेवक सचिन डुकरे यांनी मंगळवारपासून उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज पहिला दिवस आहे. सदरील उपोषणास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष ज्योतिबा येडगे, सचिव प्रमोद कुलकर्णी, भोई समाज क्राती दलाचे जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे, मनसे परिवहन उपाध्यक्ष बशीर शेख, हरिबा कांबळे, महिला काँग्रेस जिल्हा संघटक कल्पना गायकवाड, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय दास्कर, सुधीर हजारे, नगरसेवक निरंजन राठोड, दयानंद बनसोडे, काँग्रेस युवक शहराध्यक्ष बसवराज धरणे, भाजपा शहराध्यक्ष पद्माकर घोडके, भाजयुमो चे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, व्यापारी गफुर इनामदार, राजेंद्र खद्दे, मोहन धरणे, सामाजिक कार्यकर्ता विनायक अहंकारी, मारूती खारवे, सोशिलिस्ट पार्टी आॅफ इंडियाचे बळीराम जेठे, युवा सेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, पत्रकार विलास येडगे, तानाजी जाधव, शिवाजी नाईक, उत्तम बनसगोळे, रिपाइं शहराध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, रिपाइं अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष बाशीद कुरेशी, एमआयएमच्या फातिमा कुरेशी यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी नगराध्यक्ष मुनवर सुलताना कुरेशी, शब्बीर सावकार, शहबाज काझी, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. इशारा : अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करणारनगर परिषदेकडून डिसेंबर राबविण्यात आली होती अतिक्रमण हटावे मोहीम.मोहिमेदरम्यान पन्ना वर्षांपासून वास्तव्यास असणारे बेघर झाल्याचा आरोप.