शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी हवालदिल

By admin | Updated: July 9, 2017 00:30 IST

नांदेड : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून काही तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे़ जिल्ह्यात १ जून ते ७ जुलैदरम्यान १७३़ ३५ मि़ मी़ पाऊस झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून काही तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे़ जिल्ह्यात १ जून ते ७ जुलैदरम्यान १७३़ ३५ मि़ मी़ पाऊस झाला आहे़ मृृगाच्या पहिल्या दोन, तीन पावसाने खरीप हंगामाच्या पेरणीला वेग आला होता़ परंतु आर्द्रात बरसरणारा पाऊस जमिनीत मुरलाच नाही़ जिल्हाभरात ३० जूनपर्यंत २ लाख ७८ हजार २०० हेक्टरवर पेरणी करण्यात आली ़ यावर्षीच्या खरीप हंगामासाठी एकूण ८ लाख २४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. गतवर्षी समाधानकारक पेरणीयोग्य पाऊस झाल्याने खरीप हंगामात ३० जूनपर्यंत ४ लाख ४७ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यावर्षी वेळेवर आगमन झालेल्या मान्सूनने सुरूवातीला सर्वांनाच आनंदी केले़ मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली़ अधूनमधून तो काही भागात बरसत असला तरी पर्जन्यमानात वाढ झाली नाही़ एमजीएमच्या खगोल व अंतराळ विभागाचे संचालक श्रीनिवास औंधकर म्हणाले, येत्या चार-पाच दिवसांची पावसाची शक्यता आहे़ मध्य भारतात वाऱ्याची व ढगांची गती मंदावल्यामुळे मध्य महाराष्ट्रात मोठ्या पावसाने दीड मारली आहे़ येत्या चार, पाच दिवसांत मध्य भारतामध्ये पश्चिमी विक्षोपीय वाऱ्यांची स्थितीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे़ त्यानंतर मध्य महाराष्ट्रात दमदार पाऊस होईल, अशी शक्यताही औंधकर यांनी व्यक्त केली़ १ जून ते ७ जुलैपर्यंत एकूण पाऊस मि़ मी़ मध्ये पुढीलप्रमाणे, नांदेड -२५८़५३, मुदखेड - २२६़ ६६, अर्धापूर -१६९़३३, भोकर -१८९़५०, उमरी -१३४़६६, कंधार -१८०, लोहा-१६२़३३, किनवट-२२६़ ८६, माहूर -१७७़३८, हदगाव -१९८़१८, देगलूर-११६़९९, बिलोली-१६१़६०, धर्माबाद -१६५़३४, नायगाव -१३७़६६, मुखेड-१५३़७२़