शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

जिल्हा बँक शाखेला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे

By admin | Updated: April 18, 2017 00:06 IST

शिराढोण :स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी जिल्हा बँकेच्या येथील शाखेला सोमवारी टाळे ठोकले.

शिराढोण : रबी हंगामातील पीकविम्यातून परस्पर कपात केलेले थकीत कर्जदार शेतकऱ्यांचे पैसे परत मिळावेत, या मागणीसाठी शिराढोण येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी जिल्हा बँकेच्या येथील शाखेला सोमवारी टाळे ठोकले. यासंदर्भात संघटनेच्या वतीने १० एप्रिल रोजी बँक प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी संघटनेचे पदाधिकारी बँकेत आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे कपात करणार नसल्याबाबत लेखी देण्याची मागणी बँक कर्मचाऱ्यांकडे केली. परंतु, बँकेत जिल्हास्तरावरील कुठलेही अधिकारी किंवा पदाधिकारी हजर नसल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांनी गायकवाड यांनी आम्हाला असे लेखी देता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर भ्रमणध्वनीद्वारे जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक यांच्याशी संपर्क साधला. मात्र, यावरही संघटनेचे समाधान झाले नाही. त्यामुळे तालुकाध्यक्ष विष्णू काळे यांच्या नेतृत्वाखाली बँकेतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून बँकेला टाळे लावण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अजय शिंदे, सरचिटणीस नामदेव माकोडे, सचिव राजपाल देशमुख, शाम मस्के, मोहन ठोंबरे, संजय शेळके, शाम पाटील, भैरु माकोडे आदी शेतकरी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शिराढोण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजीवन मिरकले यांनी त्यांचा फौजफाटा तैनात केला होता. (वार्ताहर)