शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

प्रकल्प प्रेरणातून शेतक-यांना ‘बळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : आस्मानी-सुलतानी संकटामुळे बळीराजा मृत्यूस कवटाळत आहे. शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जिल्ह्यात ...

ठळक मुद्देसमुपदेशन : आरोग्य सेवा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आस्मानी-सुलतानी संकटामुळे बळीराजा मृत्यूस कवटाळत आहे. शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०१७ मध्ये एकूण ३७ शेतकºयांनी आत्महत्या केल्याची शासन दरबारी नोंद आहे. शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्याचे प्रमाण लक्षात घेता, त्यांना मानसिक बळ देऊन जगण्याच्या प्रेरणेसाठी जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेमार्फत ‘प्रकल्प प्रेरणा शेतकरी समुपदेशन’ आरोग्य सेवा कार्यक्रम राबविला जात आहे.मानसिक दडपणाखाली जीवन जगताना आत्महत्येसारखे विचार मनात येतात. अशा व्यक्तीचे वेळीच समुपदेशन व उपचार केल्यास त्यास आत्महत्येपासून दूर करता येते. यासाठी शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबियांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रेरणा प्रकल्प समुपदेशन कार्यक्रम राबविला जात आहे. जानेवारी २०१६ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत एकूण ३ हजार ५६४ जणांच्या भेटी प्रकल्पाद्वारे घेतल्या. या सर्वांचे समुपदेशन करण्यात आले असून त्यांना औषधोपचार दिले. आशा वर्कर व प्रकल्प प्रेरणा यंत्रणेमार्फत सध्या शेतकरी कुटुंबांच्या भेटींचे नियोजन केले जात आहे. परंतु सदर कामे करताना स्वतंत्र वाहनच उपलब्ध नाही. वाहन उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा रूग्णालयातर्फे सांगण्यात आले. बाह्यसंपर्कातील १ हजार १५७ तसेच १ हजार ९९५ जणांचे संबंधित यंत्रणेमार्फत समुपदेशन करण्यात आले आहे.