शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

फळबागाला शेततळ्याचा आधार

By admin | Updated: June 18, 2016 00:49 IST

टेंभूर्णी : एकीकडे दुष्काळामुळे तालुक्यातील फळबागा नष्ट होत असताना दुसरीकडे मात्र, प्रयत्नांची पराकाष्टा, जिद्द, चिकाटी अंगी बाळगून आहे.

टेंभूर्णी : एकीकडे दुष्काळामुळे तालुक्यातील फळबागा नष्ट होत असताना दुसरीकडे मात्र, प्रयत्नांची पराकाष्टा, जिद्द, चिकाटी अंगी बाळगून आहे. त्या पाण्याचे योग्य पद्धतीने चांगले नियोजन करून दुष्काळामध्ये डाळींब व आंबा या फळबागांना शेततळ्याचा आधार मिळाल्याने गणेशपूर येथील शेतकरी नितीन माधोराव अंधारे, अरूण माधोराव अंधारे, अनिल माधोराव अंधारे यांना फळबागेतून लाखो रुपयांची उत्पन्न मिळाले आहे.गणेशपूर येथील शेतकरी अंधारे या तीन बंधुंनी २०१२ मध्ये कृषी विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन रोहयो योजनेतून फळबाग लागवड केली. यामध्ये डाळींबाची १ हजार झाडे तर अंब्याची साडेपाचशे झाडे लावली. फळबागांना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून २०१२ मध्येच एक एकरचा ३५ बाय ३५ चे शेततळे उभारले. हे शेततळे पावसाळ्यात तुडूंब भरायचे. फक्त फळबागेसाठीच ठिबकच्या साह्याने पाणी, खते, औषधी दिले. दुष्काळामध्ये पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून झाडांच्या खोडाजवळ मल्चिंग करून सकाळी एक वेळेस व रात्रीला पाणी देण्यात आले.या सर्व फळबागांना सेंद्रीय खताचा वापर करण्यात आला. त्यामुळे फळबाग रोगमुक्त आहे. सेंद्रीय पद्धतीने तयार केलेल्या फळबागेतून डाळींब जवळपास साडेतीन लाख केशर आंबा, अडीच लाख रुपये उत्पन्न दिले आहे. परिसरातील या शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन सेंद्रीय शेती करावी, उत्पन्न हमखास मिळते, या फळबागेसाठी गांडूळ प्रकल्प उभारला असून, या खताचा मोठा वापर करत असल्याने फळांचा दर्जा सुद्धा चांगला असल्याने भाव मिळत असल्याचे शेतकरी नितीन अंधारे यांनी सांगितले. (वार्ताहर)