शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

चाळीमध्ये कांदा भरण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:05 IST

यंदा कांदा लागवडीसाठी अनेक कंपन्यांचे बोगस बियाणे बाजारात आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. बियाणे खरेदीसाठी अव्वा ते सव्वा रक्कम ...

यंदा कांदा लागवडीसाठी अनेक कंपन्यांचे बोगस बियाणे बाजारात आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. बियाणे खरेदीसाठी अव्वा ते सव्वा रक्कम मोजावी लागली होती. कांद्यामध्ये डोगळा कांदा निकाला. बाजारात डोगळ्या कांद्यामुळे दर्जेदार कांदा मालाचे प्रमाण कमी झाल्याने उत्पन्न घटले आहे. एकरी १८० ते २०० क्विंटल कांदा निघणे अपेक्षित होते. मात्र, यंदा एकरी ८० ते १२० क्विंटल कांदा निघाला आहे. सरासरी कांद्याला बाजारात ३०० रुपयांपासून ते १२०० रुपये क्विंटल बाजारात भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना किमान २५०० रुपये क्विंटल तरी भाव मिळणे अपेक्षित आहे. खर्चाच्या मानाने भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चाळीत कांदा भरू लागले आहेत. भाववाढीची अपेक्षा शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांची ही भयावह परिस्थिती पाहता शासनाकडून कांद्याला हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.