शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

४८ आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे कुटुंबीय मदतीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:18 IST

जिल्ह्यातील ४८ शेतक-यांच्या कुटुंबांना अद्याप प्रशासकीय मदत मिळालेली नाही. त्या कुटुंबियांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने २८ शेतक-यांच्या आत्महत्या शासकीय मदतीस अपात्र ठरविल्या असून, २० आत्महत्यांची प्रकरणे चौकशीच्या कचाट्यात अडकली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यातील ४८ शेतक-यांच्या कुटुंबांना अद्याप प्रशासकीय मदत मिळालेली नाही. त्या कुटुंबियांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने २८ शेतक-यांच्या आत्महत्या शासकीय मदतीस अपात्र ठरविल्या असून, २० आत्महत्यांची प्रकरणे चौकशीच्या कचाट्यात अडकली आहेत. मराठवाडा २०१२ पासून निसर्गाच्या दृष्टचक्रात अडकला आहे. अत्यल्प पावसामुळे पाणीटंचाई झाली. शेतीचे उत्पन्नही घटले. परिणामी शेतक-यांवरील कर्जाचा बोजा वाढत गेला. त्यातून आत्महत्यांचे सत्र वाढले.जिल्ह्यामध्ये १ जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालावधीत १३८ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक २९ आत्महत्या या पैठण तालुक्यात झाल्या. सिल्लोडमध्ये २० शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. औरंगाबाद तालुक्यात ११, फुलंब्री १५, सोयगाव १३, कन्नड १९, वैजापूर १७, गंगापूर ८ आणि खुलताबाद तालुक्यात ६ शेतकºयांनी वर्षभरात आत्महत्या केल्या आहेत. जिल्ह्यात वर्षभरात १३८ आत्महत्या झाल्या आहेत. त्यापैकी आत्महत्या केलेल्या ९० शेतकºयांच्या कुटुंबियांना तातडीची मदत देण्यात आली आहे. २८ आत्महत्यांची प्रकरणे मदतीस अपात्र ठरवून मदत नाकारण्यात आली आहे. २० प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे.जिल्ह्यातील पाच वर्षांतील शेतकरी आत्महत्यांचा आकडावर्ष आत्महत्या मदत अपात्र२०१३ ४ ४ ००२०१४ ५६ ४१ १५२०१५ १४४ १०६ ३८२०१६ १५१ १११ ४०२०१७ १३८ ९० २८एकूण ४९३ ३५२ १२१