शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

पाणी वापराचे फेरनियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:58 IST

जायकवाडी धरणातील पाणी वापराच्या फेरनियोजनाच्या ताळेबंदास बुधवारी जलसंपदा विभागाने मान्यता दिली. यामध्ये दोन्ही कालव्यांसह, माजलगाव धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्यात घट केली असून, घरगुती व औद्योगिक पाणी वापराची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जायकवाडी धरणातीलपाणी वापराच्या फेरनियोजनाच्या ताळेबंदास बुधवारी जलसंपदा विभागाने मान्यता दिली. यामध्ये दोन्ही कालव्यांसह, माजलगाव धरणात सोडण्यात येणाऱ्या पाण्यात घट केली असून, घरगुती व औद्योगिक पाणी वापराची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.पैठण तालुक्यात १९७६ मध्ये गोदावरी नदीवर जायकवाडी धरण झाले आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या १९८५ च्या फेरनियोजनानुसार सुधारित ताळेबंदास शासनाची मान्यता मिळण्यासंदर्भातील प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागास सादर केला होता. त्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे. मंजूर प्रकल्प अहवालानुसार २६१८.५९ दलघमी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जायकवाडी धरणातील मागील ४२ वर्षांतील प्रत्यक्ष पाणी वापर पाहता मूळ प्रकल्पातील पाणी वापर तरतूद आणि प्रत्यक्ष पाणी वापर यात बराच फरक झाला आहे. वेळोवेळी पाण्याच्या गरजेनुसार पाणी वापराच्या नियोजनात बदल करण्यात आलेले आहे. ताळेबंदात गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधाºयांमुळे पैठण उजवा आणि डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात घट झाली आहे. मूळ प्रकल्पीय बाष्पीभवनाच्या तरतुदीपेक्षा कमी बाष्पीभवन होत असल्याचे फेरनियोजन करण्यात आले आहे. माजलगाव धरणात सोडण्यात येणा-या पाण्यातही घट करण्यात आली आहे, तर घरगुती आणि औद्योगिक पाणी वापराची नव्याने तरतूद करण्यात आली आहे. जलाशयावरून शासकीय उपसा सिंचन योजनांची नव्याने तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणी