शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

वाळूज एमआयडीसीत १२ स्टँडपोस्टवर टँकर भरण्याची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:24 IST

टँकर भरण्यासाठी १२ स्टॅण्डपोस्ट उभारले आहेत. तीन-चार दिवसांत आनखी एक स्टँडपोस्ट सुरु करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाळूज महानगर : दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई सुरु आहे. या पार्श्वभूमीवर वाळूज एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून टँकरद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यासाठी १२ स्टॅण्डपोस्ट उभारले आहेत. तीन-चार दिवसांत आनखी एक स्टँडपोस्ट सुरु करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. वाळूज एमआयडीसीच्या जलशुद्धी केंद्रावरुन जवळपास ७०० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

टँकर भरण्यासाठी एमआयडीसीने डब्ल्यूडीपी येथे ५, साजापूर येथे ४ व बीकेटी येथे २ असे एकूण ११ स्टँडपोस्ट सुरु केले आहेत. मात्र, टँकरची संख्या लक्षात घेवून डब्ल्यूडीपी येथे दोन-तीन दिवसांत आणखी १ स्टँडपोस्ट सुरु करण्यात येणार आहे.

येथून गंगापूर, कन्नड, वैजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच शेंद्रा ५, पडेगाव २ तर चिकलठाणा येथे एका ठिकाणी पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWalujवाळूज