शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाळूज एमआयडीसीत १२ स्टँडपोस्टवर टँकर भरण्याची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:24 IST

टँकर भरण्यासाठी १२ स्टॅण्डपोस्ट उभारले आहेत. तीन-चार दिवसांत आनखी एक स्टँडपोस्ट सुरु करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाळूज महानगर : दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई सुरु आहे. या पार्श्वभूमीवर वाळूज एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातून टँकरद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यासाठी १२ स्टॅण्डपोस्ट उभारले आहेत. तीन-चार दिवसांत आनखी एक स्टँडपोस्ट सुरु करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. वाळूज एमआयडीसीच्या जलशुद्धी केंद्रावरुन जवळपास ७०० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

टँकर भरण्यासाठी एमआयडीसीने डब्ल्यूडीपी येथे ५, साजापूर येथे ४ व बीकेटी येथे २ असे एकूण ११ स्टँडपोस्ट सुरु केले आहेत. मात्र, टँकरची संख्या लक्षात घेवून डब्ल्यूडीपी येथे दोन-तीन दिवसांत आणखी १ स्टँडपोस्ट सुरु करण्यात येणार आहे.

येथून गंगापूर, कन्नड, वैजापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच शेंद्रा ५, पडेगाव २ तर चिकलठाणा येथे एका ठिकाणी पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईWalujवाळूज