शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

नेत्र शस्त्रक्रियेने मानवी जीवन सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:14 IST

आधुनिक तंत्रज्ञानामुळे डोळ्यांवरील अवघड अशा शस्त्रक्रिया अगदी सोप्या झाल्या आहेत. चष्मा काढणे, मोतीबिंदू तसेच काचबिंदू, अशा शस्त्रक्रियांनी मानवी जीवन सुंदर केले आहे, असे प्रतिपादन हुबळीचे नेत्रतज्ज्ञ डॉ. क्रिष्ण प्रसाद यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आधुनिक तंत्रज्ञानामुळे डोळ्यांवरील अवघड अशा शस्त्रक्रिया अगदी सोप्या झाल्या आहेत. चष्मा काढणे, मोतीबिंदू तसेच काचबिंदू, अशा शस्त्रक्रियांनी मानवी जीवन सुंदर केले आहे, असे प्रतिपादन हुबळीचे नेत्रतज्ज्ञ डॉ. क्रिष्ण प्रसाद यांनी केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) नेत्र विभाग आणि औरंगाबाद नेत्रतज्ज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पार पडलेल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी मुंबईचे नेत्रतज्ज्ञ डॉ. शशी कपूर, नेत्र विभागप्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर यांची उपस्थिती होती.डॉ. प्रसाद म्हणाले, आज तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. परंतु या तंत्रज्ञानाला आपल्या अनुभवाची जोड दिली पाहिजे. याचा सगळा फायदा रुग्णांना होईल. डोळे अतिशय नाजूक भाग आहे. यामध्ये किंचितशी चूकसुद्धा रुग्णाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. व्यक्तीचा चष्मा घालविणाºया शस्त्रक्रियांनी डोळ्यांच्या उपचारांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे, असे ते म्हणाले.यावेळी डॉ. शशी कपूर यांनीही विविध शस्त्रक्रियांविषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत शहरातील १२० तज्ज्ञांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळा यशस्वीतेसाठी डॉ. सुनयना मलिक, डॉ. राजू मुंदडा व डॉ. धनंजय मावरे यांनी विशेष प्रयत्न केले.