शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

नेत्र शस्त्रक्रियेने मानवी जीवन सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:14 IST

आधुनिक तंत्रज्ञानामुळे डोळ्यांवरील अवघड अशा शस्त्रक्रिया अगदी सोप्या झाल्या आहेत. चष्मा काढणे, मोतीबिंदू तसेच काचबिंदू, अशा शस्त्रक्रियांनी मानवी जीवन सुंदर केले आहे, असे प्रतिपादन हुबळीचे नेत्रतज्ज्ञ डॉ. क्रिष्ण प्रसाद यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आधुनिक तंत्रज्ञानामुळे डोळ्यांवरील अवघड अशा शस्त्रक्रिया अगदी सोप्या झाल्या आहेत. चष्मा काढणे, मोतीबिंदू तसेच काचबिंदू, अशा शस्त्रक्रियांनी मानवी जीवन सुंदर केले आहे, असे प्रतिपादन हुबळीचे नेत्रतज्ज्ञ डॉ. क्रिष्ण प्रसाद यांनी केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) नेत्र विभाग आणि औरंगाबाद नेत्रतज्ज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पार पडलेल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी मुंबईचे नेत्रतज्ज्ञ डॉ. शशी कपूर, नेत्र विभागप्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर यांची उपस्थिती होती.डॉ. प्रसाद म्हणाले, आज तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. परंतु या तंत्रज्ञानाला आपल्या अनुभवाची जोड दिली पाहिजे. याचा सगळा फायदा रुग्णांना होईल. डोळे अतिशय नाजूक भाग आहे. यामध्ये किंचितशी चूकसुद्धा रुग्णाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. व्यक्तीचा चष्मा घालविणाºया शस्त्रक्रियांनी डोळ्यांच्या उपचारांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे, असे ते म्हणाले.यावेळी डॉ. शशी कपूर यांनीही विविध शस्त्रक्रियांविषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत शहरातील १२० तज्ज्ञांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळा यशस्वीतेसाठी डॉ. सुनयना मलिक, डॉ. राजू मुंदडा व डॉ. धनंजय मावरे यांनी विशेष प्रयत्न केले.