शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

‘आरटीई’ प्रवेश नोंदणीसाठी ७ मार्चपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 19:41 IST

शिक्षण विभागाने ‘आरटीई’ अंतर्गत मागास, वंचित तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासंबंधी आॅनलाईन नोंदणीकरिता ७ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

औरंगाबाद : शिक्षण विभागाने ‘आरटीई’ अंतर्गत मागास, वंचित तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना २५ टक्के जागांवर मोफत प्रवेशासंबंधी आॅनलाईन नोंदणीकरिता ७ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

यंदा २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी १० फेब्रुवारीपासून पालकांना आॅनलाईन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. आता नवीन वेळापत्रकानुसार पालकांना ७ मार्चपर्यंत आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत. जिल्ह्यातील ९ हजार ८४१ आॅनलाईन अर्ज सादर झाले आहेत. शाळांसाठी आॅनलाईन नोंदणी प्रक्रियेला जानेवारी महिन्यापासून सुरुवात झाली, तर पालकांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू होती. जुन्या वेळापत्रकानुसार २८ फेब्रुवारी ही पालकांसाठी आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत होती. मुदत संपण्यापूर्वीच शिक्षण विभागाने मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केली. आॅनलाईन अर्ज भरताना पालकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गुगल मॅपनुसार तीन किलोमीटर परिघामध्ये एकही शाळा दिसत नाही. पालकांना येणार्‍या अडचणी व सातत्याने ‘सर्व्हर हँग’ होत  आहे.

१० हजार अर्ज सादर‘आरटीई’ अंतर्गत मोफत प्रवेशासाठी जानेवारी महिन्यात शाळांची आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. तेव्हा यासाठी जिल्ह्यातील ५६५ शाळांनी नोंदणी केली. या शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ६ हजार ३७१ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. १० फेब्रुवारीपासून ३ मार्चपर्यंत ९ हजार ८४१ पालकांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.