शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

आरटीईच्या प्रवेश अर्जासाठी ३० मार्चपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६०३ शाळांत ३६२५ मोफत प्रवेशासाठी आरटीईची २०२१-२२ साठी प्रवेश प्रक्रिया ३ मार्चपासून सुरू झाली. मात्र, तांत्रिक ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६०३ शाळांत ३६२५ मोफत प्रवेशासाठी आरटीईची २०२१-२२ साठी प्रवेश प्रक्रिया ३ मार्चपासून सुरू झाली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ११ ते १५ मार्चपर्यंत ओटीपी येत नव्हता. तांत्रिक समस्या दूर होईपर्यंत अर्ज भरू नयेत, असे आवाहन पालकांना शिक्षण विभागाने केले होते. आता ती अडचण दूर झाली असून २१ मार्चपर्यंत असलेली मुदत वाढवून ३० मार्च करण्यात आली आहे.

खासगी शाळांतील २५ टक्के जागांवर आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेतून मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यान्वये प्रवेश देण्यात येतात. त्यासाठी ३ ते २१ मार्चपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, ९ हजार ७५१ अर्ज आतापर्यंत करण्यात आले. ११ ते १५ मार्चपर्यंत ओटीपीच्या तांत्रिक अडचणी होत्या. आता ती अडचण दूर झाल्याने अर्ज करण्याची सूचना शिक्षण विभागाने केली असून ३० मार्चपर्यंत आरटीईतून प्रवेशासाठी पालकांना अर्ज करता येणार आहे.