शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दर्जेदार साहित्यनिर्मितीची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 01:21 IST

नुभव अधिक अनुभूती अधिक साक्षात्कार प्रकट करणे म्हणजे साहित्य होय. केवळ अनुभव प्रकट करणे म्हणजे साहित्य नव्हे,’ अशी भूमिका मांडत अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी श्रेष्ठ दर्जाच्या सहित्यनिर्मितीची अपेक्षा केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘अनुभव अधिक अनुभूती अधिक साक्षात्कार प्रकट करणे म्हणजे साहित्य होय. केवळ अनुभव प्रकट करणे म्हणजे साहित्य नव्हे,’ अशी भूमिका मांडत अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी श्रेष्ठ दर्जाच्या सहित्यनिर्मितीची अपेक्षा केली.ते मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. ना.गो. नांदापूरकर सभागृहात मसापच्याच साहित्य पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी डॉ. नागनाथ कोत्तापल्लेलिखित ‘लक्षणीय असे काही’ला नरेंद्र मोहरीर वाङ्मय पुरस्कार, उदगीरचे प्रसाद कुमठेकरलिखित ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ला नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार, औरंगाबादचे कैलास इंगळेलिखित ‘वाङ्मयीन मराठवाडा’ला म.भि. चिटणीस वाङ्मय पुरस्कार, नांदेडचे पी. विठ्ठललिखित ‘शून्य एक मी’ला कुसुमावती देशमुख वाङ्मय पुरस्कार, कोल्हापूरचे प्रा. कृष्णात खोतलिखित ‘रिंगाण’ला बी. रघुनाथ पुरस्कार, वसईचे राजीव नाईकलिखित ‘लागलेली नाटकं’ला कुमार देशमुख नाट्य पुरस्कार आणि नांदेडचे निर्मलकुमार सूर्यवंशी यांना पुस्तक व्यवहारातील लक्षणीय कामगिरीकरिता रा.ज. देशमुख स्मृती पुरस्कार देऊन डॉ. काळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यापैकी राजीव नाईक हे अनुपस्थित राहिले. उर्वरित सहा जणांनी या पुरस्काराबद्दल आपले मनोगत व्यक्त केले व पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्तकेला.प्रारंभी, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शेषराव मोहिते व डॉ. जयद्रथ जाधव (लातूर) यांनी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांच्या साहित्यावर भाष्य केले.रामचंद्र काळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. रा.रं. बोराडे, प्रा. जयदेव डोळे, डॉ. दादा गोरे, सुलभा मुंडे, वीरा राठोड, डॉ. समाधान इंगळे, डॉ. दासू वैद्य आदींसह साहित्य क्षेत्रातील मंडळी यावेळी उपस्थित होती.

टॅग्स :literatureसाहित्यmarathiमराठी