शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

बारावीच्या विद्यार्थ्यांची आजपासून परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:15 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावी बोर्डाची परीक्षा बुधवारपासून सुरू होत असून, पहिला पेपर इंग्रजीचा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावी बोर्डाची परीक्षा बुधवारपासून सुरू होत असून, पहिला पेपर इंग्रजीचा आहे. परीक्षेसाठी औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाची यंत्रणा सज्ज झाली आहे. या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून १ लाख ६४ हजार ८७७ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व तणावमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी भरारी पथके, व्हिडिओ शूटिंग, परीक्षा केंद्रांवर बैठी पथके, तसेच काही केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बसविण्यात आले आहेत. औरंगाबाद विभागात मागील काही वर्षांपासून कॉपीचे प्रकार वाढले होते. त्यावर विभागीय मंडळाकडून नियंत्रण ठेवण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले आहेत. विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून, जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या नेमण्यात आल्या आहेत. या परीक्षेसाठी विभागात औरंगाबाद जिल्हा- १३४, बीड जिल्हा- ९०, जालना जिल्हा- ६४, परभणी जिल्हा- ५५ आणि हिंगोली जिल्ह्यात- ३१ अशी एकूण ३७४ परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थींची आसन व्यवस्था करण्यात आली आहे.