शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

अवयव दानाचा संकल्प प्रत्येकाने करावा-पाटील

By admin | Updated: September 1, 2016 01:00 IST

जालना : समाजात आज अनेक रूग्ण अवयवाच्या प्रतीक्षेत आहेत. या रूग्णांना जीवनदान देऊन मृत्यूनंतरही अवयवरुपी जीवंत राहण्यासाठी समाजातील प्रत्येकाने

जालना : समाजात आज अनेक रूग्ण अवयवाच्या प्रतीक्षेत आहेत. या रूग्णांना जीवनदान देऊन मृत्यूनंतरही अवयवरुपी जीवंत राहण्यासाठी समाजातील प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी केले.जालना शहरातील कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात नगर परिषद व जिल्हा रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबीर व महाअवयवदान अभियान जनजागृती शिबीराच्या उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. पाटील बोलत होत्या.यावेळी मनकर्णा डांगे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सुनिता गोलाईत, डॉ. वि.भा. भिवरे, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावकस्कर, तृप्ती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील पुढे म्हणाल्या की, अवयवदानासंदर्भात जनजागृती व्हावी, यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याचे स्पष्ट करून अवयवदानासंदर्भात समाजामध्ये आजही अनेक गैरसमज असून ते दूर होणे गरजेचे आहे. आपल्या अवयवदानामुळे एखाद्या व्यक्तीला नव्याने जीवन प्राप्त होणार असल्याने प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले.यावेळी अवयवदानाचे महत्व पटवून देणारा ‘फिर जिंदगी’ हा लघुपटही उपस्थितांना दाखिवण्यात आला. तसेच तज्ज्ञांनी महिलांची व बालकांची आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यंकट कुलकर्णी यांनी मानले.बचतगटातील महिला सदस्या, रूग्णालयातील अधिकारी, कर्मचारी आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)