शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रोज घास अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:28 IST

येथील सैनिक भवन परिसरात शहिदांना मानवंदना देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी लावलेल्या रोपट्यांनी आता चांगलेच बाळसे धरले आहे. सैनिकांच्या कष्टावर, त्यागावर देशाचे भवितव्य अवलंबून असते, अशा सैनिकांप्रती देश कृतज्ञ असतो. याच भावनेतून येथे शहिदांच्या स्मृती सतत जागृत राहाव्यात म्हणून वृक्षारोपण करण्यात आले होते. इतकेच नाही तर त्या झाडांच्या संरक्षक जाळ्या त्या-त्या शहिदांच्या नावाने लावण्यात आल्या आहेत. चला गावाकडे जाऊ, ध्यास विकासाचा घेऊ या मोहिमेद्वारे गावातील सुपुत्रांनी श्रमदानातून खड्डे खोदले होते. त्याच खड्डयामध्ये हे वृक्षारोपण करण्यात आले होते.

दत्ता मोरस्कर ।लोकमत न्यूज नेटवर्कनाचनवेल : येथील सैनिक भवन परिसरात शहिदांना मानवंदना देण्यासाठी काही महिन्यांपूर्वी लावलेल्या रोपट्यांनी आता चांगलेच बाळसे धरले आहे.सैनिकांच्या कष्टावर, त्यागावर देशाचे भवितव्य अवलंबून असते, अशा सैनिकांप्रती देश कृतज्ञ असतो. याच भावनेतून येथे शहिदांच्या स्मृती सतत जागृत राहाव्यात म्हणून वृक्षारोपण करण्यात आले होते. इतकेच नाही तर त्या झाडांच्या संरक्षक जाळ्या त्या-त्या शहिदांच्या नावाने लावण्यात आल्या आहेत. चला गावाकडे जाऊ, ध्यास विकासाचा घेऊ या मोहिमेद्वारे गावातील सुपुत्रांनी श्रमदानातून खड्डे खोदले होते. त्याच खड्डयामध्ये हे वृक्षारोपण करण्यात आले होते.यावेळी स.पो.नि. अभिजित मोरे, मंडळ अधिकारी शिवाजी भाग्यवंत तसेच गावातील आजी -माजी सैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.शूरा मी वंदिले...नाचनवेल येथे या शूर शहिदांच्या नावे वृक्षारोपण केले आहे. त्यात कडूबा बनसोड (पाथरी), सांडू दांडगे (सारोळा पिराचे), भास्कर पातोड (अकोला), संजय नीळ (निमडोंगरी), सुधाकर घुले (खुलताबाद), विष्णू चव्हाण (जरंडी), कैलास वाघ (बदनापूर), कैलास जाधव (वारेगाव), रवींद्र सुरडकर( पारध), चंद्रभान पवार (जातवा), राजू गायकवाड (नायगाव), बाळू पेहरकर (गणोरी) आदींसह परमवीर अब्दुल हमीद आणि माजी राष्टÑपती स्व. अब्दुल कलाम यांच्याही नावाने येथे वृक्षारोपण करण्यात आले आहे. येथे शंभरापेक्षा अधिक भूमीपुत्रांचे सैन्यात योगदान असून शेजारील आदर्श सांसद ग्राम आडगाव तर सैनिकांचेच गाव म्हणून ओळखले जाते. सगळेजण जेव्हा आनंदात दिवाळी साजरी करतात, त्यावेळी येथे ‘एक दिया शहिदोंके नाम’ हा कार्यक्रम घेण्यात येऊन शाहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते.