शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

२ महिन्यांसाठी दिलेलं निवडणूक कामही जमले नाही, पोलिस कर्मचारी तत्काळ निलंबित

By सुमित डोळे | Updated: April 25, 2024 19:31 IST

वरिष्ठांना काहीही न कळवता पोलिस कर्मचारी कर्तव्यावर अनुपस्थित

छत्रपती संभाजीनगर : दोन महिन्यांसाठी लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करूनही कामावर हजर न झाल्याबद्दल जिल्हा पोलिस दलातील पाेलिस नाईक साहेबराव बाबुराव इखारेला निलंबित करण्यात आले. पोलिस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी मंगळवारी रात्री उशिरा याबाबत तडकाफडकी आदेश जारी करत अन्य कर्मचारी, अधिकाऱ्यांनादेखील निवडणुकीच्या कामात कसूर केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

पोलिस अधीक्षक कलवानीया यांनी नुकताच जिल्ह्यातील सुरक्षा व कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेत ठाणे प्रभारींना आवश्यक सूचना केल्या. त्यात प्रामुख्याने निवडणूक कामासाठी नियुक्ती कर्मचारी, अधिकाऱ्यांचे वर्तन पारदर्शक राहुन कामात सजगता राहावी, अशा सक्त सूचनाच त्यांनी केल्या. शिवाय, प्रशासकीय पातळीवरदेखील आवश्यक बंदोबस्ताची मागणी केली असून लवकरच बंदोबस्तासाठी सुरक्षा यंत्रणांचे पुरेसे मनुष्यबळ मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हयगय चालणार नाहीजिल्हा पोलिस दलाच्या दंगा काबू पथकातील पोलिस नाईक साहेबराव इखारेला वैजापूर येथील निवडणुकीच्या कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली होती. मात्र, वरिष्ठांना काहीही न कळवता तो कर्तव्यावर अनुपस्थित राहिला. ही बाब निदर्शनास येताच कलवानीया यांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. इखारेला सप्टेंबर, २०२३ मध्येदेखील निलंबित केले असून गंभीर गुन्हेदेखील दाखल असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४