शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उद्योजकांनी वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 01:23 IST

शेंद्रा, चिकलठाणा आणि वाळूज औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी महावितरण आणि ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांसोबत ९ आणि १० जुलै रोजी झालेल्या बैठकीत समस्यांचा पाढाच वाचला. उद्योजकांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन संबंधित प्रशासनातर्फे देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेंद्रा, चिकलठाणा आणि वाळूज औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी महावितरण आणि ‘एमआयडीसी’च्या अधिकाऱ्यांसोबत ९ आणि १० जुलै रोजी झालेल्या बैठकीत समस्यांचा पाढाच वाचला. उद्योजकांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन संबंधित प्रशासनातर्फे देण्यात आले.मराठवाडा असोसिएशन आॅफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (मसिआ) च्या वाळूज येथील कार्यालयात मंगळवारी महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर आणि ‘एमएसईटीसीएल’चे मुख्य अभियंता अविनाश कोंडावार यांच्या उपस्थितीत शेंद्रा, चिकलठाणा आणि वाळूज येथील उद्योजकांची बैठक झाली. यावेळी ‘मसिआ’चे अध्यक्ष किशोर राठी, सचिव गजानन देशमुख, माजी अध्यक्ष सुनील किर्दक, सुमित मालानी, विनय राठी, मनीष अग्रवाल, राजेंद्र चौधरी, किरण जगताप, भगवान राऊत, विकास पाटील, अर्जुन गायकवाड, सर्जेराव साळुंके, सुरेश खिल्लारे, शरद चोपडे उपस्थित होते.चिकलठाणा एमआयडीसीत वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होतो. येथील रेडियंट अ‍ॅग्रो आणि अन्य फिडरची दुरुस्ती करण्यात यावी, शेंद्रा औद्योगिक वसाहतीत दुरुस्ती व देखभाल केंद्र सुरूकरणे, वाळूज येथील गट क्रमांक २२ व २३ मधील उद्योजकांना वीजपुरवठा करण्यासाठी अतिरिक्त फिडरची व्यवस्था करणे, पावसाळ्यात पुरवठा सुरळीत ठेवणे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी गणेशकर यांनी ही कामे दोन ते महिन्यांत निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :MIDCएमआयडीसीmahavitaranमहावितरण