शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

लातुरात संघर्ष यात्रा दाखल

By admin | Updated: April 2, 2017 00:22 IST

लातूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, या प्रमुख प्रश्नावर काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा शनिवारी रात्री उशिरा लातुरात पोहोचली आहे़

लातूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, या प्रमुख प्रश्नावर काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा शनिवारी रात्री उशिरा लातुरात पोहोचली आहे़ ही यात्रा रविवारी सकाळी ११ वा़ उजनी येथे पोहोचणार असून तिथे सभा होणार आहे़गेल्या तीन वर्षांतील दुष्काळामुळे शेतकरी होरपळून निघाला आहे़ यंदा भरपूर पाऊस झाला असला तरी शेतीमालाला बाजारपेठेत भाव मिळत नाही़ त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य विरोधी पक्षांनी शासनाकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी केली़ मात्र, केंद्र व राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसा नसल्याचे सांगत आहेत़ शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विरोधी पक्षांनी अखेर संघर्ष यात्रा काढण्यास सुरूवात केली आहे़ ही संघर्ष यात्रा शनिवारी रात्री उशिरा लातुरात मुक्कामी दाखल झाली आहे़ रविवारी सकाळी या संघर्ष यात्रेचे उजनीकडे प्रस्थान होणार आहे़ तिथे सकाळी ११ वा़ सभा होणार आहे़ यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ़ जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे आ़ आबू आझमी, माजी मंत्री सुनील तटकरे यांच्यासह आ़ अमित देशमुख, आ़ त्रिंबक भिसे, माजी आ़ बाबासाहेब पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे आदींची उपस्थिती राहणार आहे़