शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

पाणीपुरवठ्याची साडेसाती संपेना

By admin | Updated: December 30, 2014 01:19 IST

औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्याची साडेसाती संपण्याचे नाव घेत नाही. पाणीपुरवठ्याला शनि वक्री झाल्यामुळे मागील १० दिवसांपासून रोज काही ना काही तांत्रिक घटना घडत आहेत.

औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्याची साडेसाती संपण्याचे नाव घेत नाही. पाणीपुरवठ्याला शनि वक्री झाल्यामुळे मागील १० दिवसांपासून रोज काही ना काही तांत्रिक घटना घडत आहेत. परिणामी शहरात कुठे निर्जळी तर कुठे कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आहे. २९ रोजी पहाटे ३ वा. एक पंप बंद पडला होता. तो पंप सायंकाळी ५ वा. सुरू झाला. त्यामुळे ३० रोजी शहरातील बहुतांश भागांचा पाणीपुरवठा उशिरा होणार आहे. फारोळा जलशुद्धीकरण केंद्राचे इन्फ्रास्ट्रक्चर जुने झाल्यामुळे तेथे महिनाभरात चार-पाच वेळा तांत्रिक बिघाड होतो आहे. त्या बिघाडामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो आहे. सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे पाणीपुरवठ्याची जबाबदारी असून, कंपनीने चार महिन्यांत यंत्रणेसमोर हात टेकले आहेत. फारोळ्यातील जलशुद्धीकरण पंप ९ तास बंद राहिल्यामुळे सिडको-हडको व शहरातील काही भागांत उशिरा पाणी येणार आहे. दरम्यान, आयुक्त पी.एम.महाजन यांनी नक्षत्रवाडी, फारोळा ते जायकवाडीपर्यंत जलवाहिनी, पाणीपुरवठा यंत्रणेची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचे व मनपाचे अधिकारी उपस्थित होते. सूत्रांनी सांगितले, पाच पंप सुरूआहेत, मंगळवारी पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. फारोळ्यात नवीन व जुन्या योजनेचा फिल्टर प्लांट आहे. तसेच रॉ-वॉटरचा पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा आहे. ही सगळी यंत्रणा जुनी झाली आहे. १० दिवसांपासून गुंठेवारी वसाहतींना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरचे वेळापत्रक कोलमडले आहे. नळ कनेक्शन असलेल्या वसाहतींमध्ये पाणीपुरवठा न झाल्यास तेथे टँकर पाठविण्यात आल्यामुळे गुंठेवारी वसाहतींमध्ये सुरळीत पाणीपुरवठा न झाल्याचे कंपनीने सांगितले आहे.