शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

अतिक्रमण हटाव पथकाचा धसका

By admin | Updated: December 6, 2014 00:19 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरातील बीड बायपासवर अतिक्रमण हटाव पथकाचा ताफा कोणत्या इमारतीवर जाईल या विषयी कुणालाच माहिती नसते.

औरंगाबाद : सातारा-देवळाई परिसरातील बीड बायपासवर अतिक्रमण हटाव पथकाचा ताफा कोणत्या इमारतीवर जाईल या विषयी कुणालाच माहिती नसते. त्यामुळे पूर्व- पश्चिम - दक्षिण की उत्तर असे सारखे फोन खणखणत असून, कारवाईच्या भीतीने नागरिकांत धडकी भरली आहे. अनेकांनी भूखंडावर इमारती चढविल्या असून, त्या विक्री करून श्रीमंत होण्याचा प्रयत्न केला; परंतु तांत्रिक बाबींचा अभाव असल्याने प्रशासनाची ‘दबंगगिरी’ बिल्डरच्या मानगुटीवर बसली आहे. अतिक्रमण हटाव पथकाची यंत्रणा जिकडे जाईल, त्या दिशेकडे नजरा खिळत आहेत. कोणत्या बांधकामावर हातोडा पडेल याविषयी अतिगुप्तता बाळगली जात आहे. बांधकाम व्यावसायिकांनी कामे बंद ठेवल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारवाई झालेल्या व्यक्ती इतरांच्या इमारती प्रशासनाला दिसत नाहीत का, असा सवाल विचारत आहेत. एनए-४७ बीचा प्रश्न प्रशासनाने अद्याप मार्गी लावलेला नाही. बांधकाम व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने पर्यायी मार्ग काढावा, अशी मागणी स्वप्नील अकोलकर, शेख मुजीब, सचिन धांडे, विशाल करोडवाल, दिनकर खडसे आदींनी केली आहे.