शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

करमाडमध्ये कृषीपंपासाठी वीजजोडणी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 19:04 IST

शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना तातडीने वीज कनेक्शन देण्याचे भाजपा सरकारचे धोरण कोलमडले

करमाड : शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना तातडीने वीज कनेक्शन देण्याचे भाजपा सरकारचे धोरण कोलमडले असून, कोटेशन भरुन सुध्दा वीज जोडणी होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. परिणामी फळबागा जगवायच्या कशा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कृषी पंपासाठी नवीन वीज कनेक्शन मिळावे म्हणून २०१७-१८ आणि त्या पूर्वी करमाड परिसरातील अनेक गावच्या शेतकºयांनी महावितरणकडे कोटेशन भरले आहे.परंतु अद्याप या शेतकºयांना वीज कनेक्शन मिळाले नाही. दुष्काळी परिस्थिती असून, उपलब्ध असलेले पाणी विजेअभावी देता येत नसल्याने शेतकºयांनी लागवड केलेल्या आणि उत्पन्नाच्या भरात असलेल्या फळबागा संकटात सापडल्या आहेत.

सटाणा येथील माजी उपसरपंच अशोक वाघ म्हणाले की, आम्ही अनेकदा जिल्हा अधीक्षक अभियंता आकोडे यांच्याकडे विचारपूस केली असता टेंडर घेतले गेले नाही म्हणून वेळ लागत असल्याचे कारण सांगितले. हेच कारण गेल्या एप्रिल महिन्यापासून मिळत असल्याने शासन धोरणाचे फलीत काय , असा सवाल उपस्थित होत आहे. कुठल्याही परिस्थितीत महावितरणने तातडीने वीज कनेक्शन द्यावेत अन्यथा महावितरण समोर उपोषण करण्याचा इशारा सटाणा गावचे माजी उपसरपंच अशोक वाघ, बाळू गोजे यांच्यासह शेतकºयांनी दिला आहे.

टॅग्स :agricultureशेतीAurangabadऔरंगाबाद