शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

करमाडमध्ये कृषीपंपासाठी वीजजोडणी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 19:04 IST

शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना तातडीने वीज कनेक्शन देण्याचे भाजपा सरकारचे धोरण कोलमडले

करमाड : शेतकऱ्यांच्या कृषीपंपाना तातडीने वीज कनेक्शन देण्याचे भाजपा सरकारचे धोरण कोलमडले असून, कोटेशन भरुन सुध्दा वीज जोडणी होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. परिणामी फळबागा जगवायच्या कशा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कृषी पंपासाठी नवीन वीज कनेक्शन मिळावे म्हणून २०१७-१८ आणि त्या पूर्वी करमाड परिसरातील अनेक गावच्या शेतकºयांनी महावितरणकडे कोटेशन भरले आहे.परंतु अद्याप या शेतकºयांना वीज कनेक्शन मिळाले नाही. दुष्काळी परिस्थिती असून, उपलब्ध असलेले पाणी विजेअभावी देता येत नसल्याने शेतकºयांनी लागवड केलेल्या आणि उत्पन्नाच्या भरात असलेल्या फळबागा संकटात सापडल्या आहेत.

सटाणा येथील माजी उपसरपंच अशोक वाघ म्हणाले की, आम्ही अनेकदा जिल्हा अधीक्षक अभियंता आकोडे यांच्याकडे विचारपूस केली असता टेंडर घेतले गेले नाही म्हणून वेळ लागत असल्याचे कारण सांगितले. हेच कारण गेल्या एप्रिल महिन्यापासून मिळत असल्याने शासन धोरणाचे फलीत काय , असा सवाल उपस्थित होत आहे. कुठल्याही परिस्थितीत महावितरणने तातडीने वीज कनेक्शन द्यावेत अन्यथा महावितरण समोर उपोषण करण्याचा इशारा सटाणा गावचे माजी उपसरपंच अशोक वाघ, बाळू गोजे यांच्यासह शेतकºयांनी दिला आहे.

टॅग्स :agricultureशेतीAurangabadऔरंगाबाद