शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

२.७९ लाखांचे वीज बिल थकले

By admin | Updated: September 12, 2014 00:25 IST

तुळजापूर : नगर परिषदेकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांची वीज बिलाचे एकूण २ कोटी ७९ लाख रूपये थकित असून, १५ सप्टेंबरपर्यंत थकीत वीज बिलाचा भरणा नाही केल्यास पथदिवे व पाणीपुरवठ्याची

तुळजापूर : नगर परिषदेकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांची वीज बिलाचे एकूण २ कोटी ७९ लाख रूपये थकित असून, १५ सप्टेंबरपर्यंत थकीत वीज बिलाचा भरणा नाही केल्यास पथदिवे व पाणीपुरवठ्याची वीज खंडित करण्याचा इशारा वीज वितरण कंपनीने नगर परिषदेला दिला आहे. यामुळे ऐन नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांसह शहरवासियांना शहर अंध:कारमय होण्याची शक्यता निर्माण झालीअ ाहे. महावितरण कंपनीची नगर परिषदेकडे चालू बिलापोटी ८२ लाख रुपयांची थकबाकी असून, यासंदर्भात न. प. ला रितसर नोटीस देऊनही पालिकेने अद्याप बिलाचा भरणा केलेला नाही. त्यामुळे १५ सप्टेंबरपासून पथदिवे व पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा तोडणार असल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली आहे. महावितरणने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र दिले असून, या पत्रात पथदिव्यांची मागील बाकी २ कोटी ७ लाख तर चालू थकबाकी पथदिव्यांची ५२ लाख रूपये असल्याचे म्हटले आहे. याशिवाय पाणीपुरवठ्याची २० लाख रुपये अशी एकूण २ कोटी ७९ लाख रूपये थकबाकी असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात पालिकेला बिल भरण्याबाबत सूचना द्याव्यात, असेही या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, यासंदर्भात मुख्याधिकारी राजीव बुबणे यांच्याशी संपर्क साधला असता, वीज कंपनीची नोटीस आपणास मिळाली असून, पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने हा भरणा करता आला नाही. मात्र चार दिवसात पैशांची तरतूद करून बिलाचा भरणा करण्याचा प्रयत्न चालू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)