शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘ज्ञानातून अहंकार यायला नको; तरच न्याय प्रस्थापित करता येईल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 05:59 IST

हैदराबाद संस्थान भारतात विलीन होणे गरजेचे होते. या प्रांतामध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊन सर्वांना समान हक्क व न्याय देईल.

छत्रपती संभाजीनगर : कायद्याच्या विद्यार्थ्यांनी तर्क आणि संवादाला महत्त्व देत कायम न्यायासाठी काम करीत असल्याची जाणीव ठेवावी. ज्ञानातून माणसाला अहंकार येतो. तो कधीही येऊ देऊ नका, तरच तुम्ही खऱ्या अर्थाने न्याय प्रस्थापित करू शकाल, असे आवाहन सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये केले.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत सोहळा विद्यापीठात साजरा झाला. यावेळी मार्गदर्शन करताना सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड बोलत होते. ते म्हणाले, पूर्वीचा कायदा स्वातंत्र्यसैनिकांना मंडालेपासून अंदमानपर्यंत शिक्षा देण्यासाठी पाठवत होता. तुमच्या आमच्यावर हुकूमत गाजविण्यासाठी वापरला जात होता. आजचा कायदा हा न्याय देण्यासाठी आहे. तुम्ही कायद्याची व्याख्या कशी करता, त्यानुसार ते ठरत असते. 

हैदराबाद संस्थान भारतात विलीन होणे गरजेचे होते. या प्रांतामध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊन सर्वांना समान हक्क व न्याय देईल. ते मुक्तिसंग्राम दिनामुळे साध्य झाले. कायद्याच्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की, न्यायालयात जाऊन खटले लढवणे, युक्तिवाद करणे एवढाच वाव या क्षेत्रात आहे. पण, तसे नाही. १९८२ साली मी वकिलीला सुरुवात केली, तेव्हा मर्यादित वाव होता. आता कक्षा रुंदावल्या आहेत. तुमचे ध्येय समजून घेऊन काम करा, असेही ते म्हणाले.

टेक वर्क सिरिअसलीविद्यार्थ्यांनी आयुष्यात जे काम करतो ते गांभीर्याने घेतले पाहिजे. मात्र, स्वत:ला तेवढे गंभीरपणे घेऊ नका, असा सल्लाही सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी दिला. मराठवाड्यात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केल्याचा उल्लेखही त्यांनी सुरुवातीला केला.