शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आता रात्री १० पर्यंत चालणार खवय्येगिरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 12:09 IST

औरंगाबाद : शहर व परिसरातील हॉटेल्स आणि परमिटरूम ५ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. परंतू दोन दिवस रात्री ९ वाजेपुर्वीच हॉटेल बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्यामुळे हॉटेल चालक संघटनेने जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन वेळ वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संघटनेची विनंती मान्य केली असून रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहतील, अशी परवानगी दिली आहे. मद्यविक्रीची दुकाने मात्र रात्री ९ पूर्वीच बंद होतील. वेळेचे नियम पाळले जात आहेत की नाही, यासाठी कामगार उपायुक्त, अन्न व औषधी प्रशासन, सहआयुक्त, मनपा कर्मचाऱ्यांचे पथक असणार आहे. दरम्यान प्रत्येक हॉटेलचालकास कर्मचाऱ्यांची आरटीपीसीअर चाचणी करून घेणे बंधनकारक असणार आहे. यासाठी सर्व हॉटेलचालकांना ३ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

औरंगाबाद : शहर व परिसरातील हॉटेल्स आणि परमिटरूम ५ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. परंतू दोन दिवस रात्री ९ वाजेपुर्वीच हॉटेल बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्यामुळे हॉटेल चालक संघटनेने जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन वेळ वाढविण्याची मागणी केली होती.

त्यानुसार जिल्हाधिकारी चव्हाण यांनी संघटनेची विनंती मान्य केली असून रात्री १० वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहतील, अशी परवानगी दिली आहे. मद्यविक्रीची दुकाने मात्र रात्री ९ पूर्वीच बंद होतील. वेळेचे नियम पाळले जात आहेत की नाही, यासाठी कामगार उपायुक्त, अन्न व औषधी प्रशासन, सहआयुक्त, मनपा कर्मचाऱ्यांचे पथक असणार आहे.

दरम्यान प्रत्येक हॉटेलचालकास कर्मचाऱ्यांची आरटीपीसीअर चाचणी करून घेणे बंधनकारक असणार आहे. यासाठी सर्व हॉटेलचालकांना ३ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :hotelहॉटेलfoodअन्नMarathwadaमराठवाडा