शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात विहिरींना पडली कोरड, २२५ शाळांतील बोअरवेल आटले; पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 05:31 IST

जिल्ह्यातील दीड लाख विहिरींपैकी बहुतांश विहिरी कोरड्या पडल्या असून, २२५ शाळांतील बोअरवेल आटल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील दीड लाख विहिरींपैकी बहुतांश विहिरी कोरड्या पडल्या असून, २२५ शाळांतील बोअरवेल आटल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. असे असताना ५ हजारांहून अधिक विहिरी नव्याने खोदण्याची कामे सुरू असून, २२५ शाळांतील बोअरवेल पूर्णत: आटल्यामुळे त्या शाळांत पिण्याच्या पाण्याचा व सांडपाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.बोअरवेल आटल्यामुळे शाळांतील प्रसाधनगृहांचा पाण्याअभावी वापर होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेच्या काळात मोठी कुचंबणा झाली. विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा देण्यात याव्यात, त्यामध्ये पाणीपुरवठ्याची सुविधा असावी. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी वारंवार बैठक घेऊन पुनर्भरणाबाबत आदेशित केले असले तरी शाळा व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.शाळांतील प्रसाधनगृह पाण्याअभावी बंद ठेवावे लागत आहेत. जानेवारीपर्यंत बोअरवेल्सना थोडेफार पाणी असते. त्यानंतर पुढील चार महिने त्या शाळांमध्ये पाणी नसल्यामुळे ती प्रसाधनगृहे वापरात येत नाहीत. दुसरीकडे दीड लाखांपैकी १० टक्के विहिरींचेही पुनर्भरण होत नसल्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण होत आहे. जमिनीखालच्या पाण्याचा वापर वाढल्याने भूजल पातळी कमी होत आहे. विहिरी पावसाळ्यानंतर लवकर कोरड्या पडतात. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविली पाहिजे. यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याच्या दृष्टीने विहिरीचे व बोअरवेलचे पुनर्भरण करण्याची सध्या गरज आहे.अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी सांगितले, जिल्ह्यातील २२५ शाळांमधील बोअरवेल आटल्यामुळे तेथील प्रसाधनगृहांसाठी लागणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित शाळांची वारंवार बैठक घेऊन त्यांना बोअरवेल पुनर्भरणाच्या सूचना दिलेल्या आहेत. तशीच बाब विहिरींच्या बाबतीत आहे. १० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान विहीर पुनर्भरणासाठी आहे. पुनर्भरणासाठी मे महिन्यातच कार्यवाही केली तर मोठ्या प्रमाणात भूजल पातळी वाढून अनेक शेतकºयांना त्याचा फायदा होईल. दीड लाख विहिरींपैकी १० टक्के विहिरींचेही पुनर्भरण होत नसल्यामुळे बहुतांश विहिरी कोरड्या पडल्या आहेत, तेथे हा प्रयोग होणे महत्त्वाचे आहे.