शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीउत्पन्न दुप्पट करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:53 IST

शेतीचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी शेतकºयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतीचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी शेतकºयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले. खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने संकल्प ते सिध्दी कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.‘न्यू इंडिया मंथन - संकल्प ते सिध्दी’ या कार्यक्रमांतर्गत सदरील मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर विजयअण्णा बोराडे, आ. नारायण कुचे, माजी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, आयसीएआर अटारीचे संचालक डॉ. लाखन सिंग, एन. ए. आर. पी. चे सहयोगी संचालक संशोधक डॉ. एस. बी. पवार, कृषी विद्या विभागाचे प्रमुख डॉ. डब्ल्यू. एन. नारखेडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी दशरथ तांभाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष आळसे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. एस. व्ही. सोनुने उपस्थित होते.गटशेतीचा अवलंब करावा, कमी पाण्यात, कमी खतात, कमी पैशांत अधिक उत्पन्न काढावे. शेतकºयांनी या संकल्पामध्ये सहभागी होऊन उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान व शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन खा. दानवे यांनी केले.विजयअण्णा बोराडे म्हणाले की, शेतकºयांनी शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रगतशील तंत्राचा व निमकोटेड युरियाचा वापर करावा. डॉ. एस. बी. पवार यांनी सद्यस्थितीत येणाºया रबी पीक नियोजनासाठी तयारीला लागावे तसेच विद्यापीठाने विकसीत केलेल्या विविध वाणांचा वापर करुन अधिकाधिक उत्पन्न मिळवावे, असे आवाहन केले.डॉ. सिंग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मेळाव्यात शेती क्षेत्रात प्रगतशील काम करणाºया शेतकºयांना प्रशस्तीपत्र आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.