शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

महामंडळाच्या आडमुठेपणामुळे प्रवाशांना भुर्दंड

By admin | Updated: January 28, 2017 00:48 IST

बीड बिंदुसरा नदीवरील पुलाचा पर्यायी मार्ग सुरू होऊन १५ दिवस उलटले तरीही वाढीव तिकीट दरात उस्मानाबाद विभागाच्या बसेसनी दर कपात केलेले नाही.

राजेश खराडे  बीडशहरालगतच्या बिंदुसरा नदीवरील पुलाचा पर्यायी मार्ग सुरू होऊन १५ दिवस उलटले तरीही वाढीव तिकीट दरात उस्मानाबाद विभागाच्या बसेसनी दर कपात केलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना आजही ६ रुपये वाढीव दराचा फटका सहन करावा लागत आहे. केवळ बीड-उस्मानाबाद विभागाच्या अवमेळामुळे प्रवाशांच्या खिशाला चाट बसत आहे.बिंदुसरा नदीवरील पुलाच्या दुरवस्थेमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून जड वाहनांची वाहतूक शहराबाहेरून वळविण्यात आली होती. ५-६ कि.मी. अंतर वाढल्याने तिकीट दरात एक टप्पा वाढ झाली. परिणामी प्रवाशांना ६ रुपये अधिकचे मोजावे लागत असत. मात्र, पुलालगतचा पर्यायी मार्ग १३ जानेवारीपासून खुला करण्यात आला आहे. या पुलावरून पूर्ववत वाहतूक सुरू झाली असली तरी वाढीव तिकीट दराकडे महामंडळाने दुर्लक्ष केले आहे. आजही उस्मानाबाद विभागाच्या सर्व बसगाड्यांमधून वाढीव तिकीटदर आकारले जात आहेत. दिवसाकाठी उस्मानाबाद विभागाच्या बीडमधून जवळपास २४ फेऱ्या होतात. बस आसन क्षमतेनुसार जवळपास ६ हजार रुपये प्रवाशांच्या खिशातून काढले जात आहेत.या आडमुठ्या धोरणामुळे प्रवासी व वाहकांमध्ये अनेक वेळा वादही निर्माण झाले आहेत. तिकीट दरवाढ झाली असल्याचे सांगत वाहकांनी वेळकाढूपणा केला आहे. वाढीव तिकीट दराविषयी उस्मानाबाद विभागात अनेक वेळा तक्रार दाखल करुनही याकडे दुर्लक्ष होत आहे. केवळ परांडा आगारानेच दरकपात करून तिकीट पूर्ववत आकारण्यात येत आहे.