शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

वाळूज महागनरावर भीषण पाणीटंचांईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:18 IST

वाळूजमहानगर परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून, विकतच्या पाण्यावर आगामी दोन महिने भिस्त राहणार आहे.

वाळूज महानगर : वाळूजमहानगर परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून, विकतच्या पाण्यावर आगामी दोन महिने भिस्त राहणार आहे. यामुळे खाजगी टँकर चालकांची चांदी होत असून, जारलाही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गावा-गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने सर्वसामान्यांना पाण्यासाठी अर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

परिसरातील वडगाव कोल्हाटी, तीसगाव, साजापूर, पंढरपूर, वाळूज, रांजणगाव, घाणेगाव, कमळापूर आदी गावांतील रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाझर तलाव कोरडेठाक पडले असून, विहिरी व बोअरच्या पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे गावा-गावातील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडत चालले असून नागरिकांना तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बहुतांश गावात आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यातही कमी दाबाने व अत्यल्प पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

टेंभापुरी मध्यम प्रकल्प, वडगाव, तीसगाव, साजापूर येथील पाझर तलावात अपेक्षित जलसाठा न झाल्यामुळे नागरिकांना डिसेंबरपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच भारनियमन तसेच तांत्रिक दोष निर्माण झाल्यास ग्रामपंचायतीकडून होणार पाणी पुरवठा बंद पडत असल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे.

टॅग्स :WaterपाणीWalujवाळूज