शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

निवडणूक कामामुळे ‘एसटी’च्या १३ हजार किलोमीटरच्या फेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 19:19 IST

दोन दिवसांत सुमारे १३ हजार कि.मी.च्या फेऱ्या रद्द

औरंगाबाद :  मतदान केंद्रांवर कर्मचारी आणि साहित्याची ने-आण करण्यासाठी २२ आणि २३ एप्रिल रोजी २२३ बसगाड्या पाठविण्यात आल्या. यामुळे मध्यवर्ती बसस्थानकाच्या दोन दिवसांत सुमारे १३ हजार कि.मी.च्या फेऱ्या रद्द झाल्या. जिल्ह्यातील इतर आगारांतील रद्द झालेल्या फेऱ्यांचा बुधवारी आढावा घेण्यात येणार आहे. 

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद विभागातील म्हणजे जिल्ह्यातील विविध आगारांतून या बसेस पुरविण्यात आल्या. औरंगाबाद जिल्ह्यात एकूण बसेसची संख्या ५५० वर आहे. त्यातील २२३ बसेस दोन दिवस निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिल्या. त्यामुळे दोन दिवस कमी गर्दीच्या मार्गावरील बसेस रद्द करण्यात आल्या. मतदानामुळे मंगळवारी प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती; परंतु नोकरी, व्यवसायानिमित्त पुण्याला गेलेले नागरिक मतदानासाठी शहरात दाखल झाले होते. मतदानानंतर परतीच्या प्रवासामुळे पुणे मार्गावरील बसेसना प्रवाशांची गर्दी होती.

७० फेऱ्या रद्दमध्यवर्ती बसस्थानक ाचे आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) एस.ए. शिंदे म्हणाले की, सोमवारी सुमारे ६ हजार कि.मी. अंतरच्या फेऱ्या रद्द झाल्या, तर मंगळवारी ७० फेऱ्या रद्द झाल्या. त्यातून सुमारे ७ हजार कि.मी. अंतर रद्द झाले. मतदानामुळे अनेक मार्गांवर प्रवाशांची फारशी गर्दी नव्हती; परंतु पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी केली होती. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019