शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

दूषित पाण्यामुळे एकाच घरातील दहा जणांना गॅस्ट्रोची लागण

By admin | Updated: June 16, 2014 01:13 IST

कडा: आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथील एकाच कुटुंबातील दहा जणांना बंद बोअरमधील पाणी पिल्याने गॅस्ट्रोची लागण झाली.

कडा: आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथील एकाच कुटुंबातील दहा जणांना बंद बोअरमधील पाणी पिल्याने गॅस्ट्रोची लागण झाली. रुग्णांवर पाथर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथून जवळच जाधव वस्ती आहे. या वस्तीजवळील शेतातील एक बोअर गेल्या पाच महिन्यापासून बंद होता. हा बंद असलेला बोअर गुरुवारी जाधव कुटुंबियांनी सुरू केला. या बोअरचे पाणी पिण्यात आल्याने महादेव शहादेव जाधव (७०), पार्वती जाधव (६३), आदिनाथ जाधव, पुरुषोत्तम जाधव, नंदा जाधव, पुष्पा जाधव, अमोल जाधव, श्रीराम जाधव, रामकृष्ण जाधव, रामहरी जाधव यांना मळमळ, ओकाऱ्या व जुलाब होण्याचा त्रास शुक्रवारी सुरू झाला. त्यांना अगोदर धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णांना अधिकच त्रास होऊ लागल्याने त्यांना पुन्हा पाथर्डी येते हलविण्यात आले. दरम्यान, या परिसरात दोन दिवसांपूर्वीच एका तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. या परिसरात योग्य आरोग्य सेवा देण्याची मागणी दादा गव्हाणे, सचिन वाघुले, शिवा शेकडे यांनी केली आहे. या संदर्भात सु. देवळा प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. कराड म्हणाले, जाधव वस्तीवरील रुग्णांचे रक्ताचे नमुने घेतले आहेत. तसेच त्या बोअरचे पाणी पिण्यास मज्जाव करण्यात आला आहे. (वार्ताहर)पाच महिन्यांपासून बोअर बंदजाधव वस्तीजवळील बोअर होता पाच महिन्यापानसून बंद.या बंद बोअरचे पाणी पिण्यात आल्याने उद्भवला त्रास.