शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
4
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
7
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
8
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
9
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
10
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
11
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
12
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
13
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
14
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
15
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
16
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
17
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
18
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
19
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
20
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे कर्मचा-यांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:13 IST

बुधवारची रात्र लासूर रेल्वेस्थानकावरील कर्मचा-यांसाठी चांगलीच धावपळीची ठरली. रात्रीची हुडहुडी भरविणा-या अंधारात सतर्कता आणि चपळता दाखवून कर्मचा-यांनी सात जणांना रेल्वे खाली येण्यापासून वाचविले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बुधवारची रात्र लासूर रेल्वेस्थानकावरील कर्मचा-यांसाठी चांगलीच धावपळीची ठरली. रात्रीची हुडहुडी भरविणा-या अंधारात सतर्कता आणि चपळता दाखवून कर्मचा-यांनी सात जणांना रेल्वे खाली येण्यापासून वाचविले.सविस्तर घटना अशी की, मध्य प्रदेशातील खंडवा भागातील २० कामगार बुधवारी (दि.२५) रात्री लासूरला येण्यासाठी मनमाड येथून पुणे-निजामाबाद पॅसेंजर रेल्वेमध्ये बसले. मध्यरात्री १२.१७ वाजता ही पॅसेंजर लासूर स्थानकाच्याप्लॅटफॉर्म दोनवर पोहोचली. तेथे आधीच मुंबईकडे जाणारी देवगिरी एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म एकवर उभीहोती.रात्री थंडी असल्यामुळे सर्व खिडक्या बंद केलेल्या होत्या. गाडी थांबल्यानंतर काही मिनिटांनी या कामगारांना कळाले की, लासूर स्टेशन आले आणि खाली उतरण्यासाठी त्यांच्यामध्ये एकच गोंधळ उडाला. घाई गडबडीमध्ये ते प्लॅटफॉर्मवर उतरण्याऐवजी दुस-या बाजूने खाली उड्या मारू लागले. मराठी येत नसल्यामुळे ते त्यांच्या भाषेत जोरात ओरडू लागले.दुस-या बाजूने खडी असल्याने उडी मारल्यानंतर प्रवासी पडले होते. त्यामुळे त्यांचे डोके गाडीच्या चाकाखाली येण्याचा धोका निर्माण झाला असता. त्यांची आरडाओरड ऐकून स्टेशनवर असणारे रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी, दिनेश व्यवहारे, स्टेशन मास्टर कमलकुमार, पॉइंटस्मन सीताराम पोळके यांनी त्वरित तिकडे रेल्वे पटरीकडे धाव घेतली. त्यांनी झटपट सात प्रवाशांना गाडीपासून दूर ओढले. त्यामुळे सामान्य खरचटण्याखेरीज कोणालाच गंभीर इजा झाली नाही. या चार कर्मचाºयांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.