शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
6
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
7
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
8
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
9
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
10
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
11
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
12
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
13
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
14
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
15
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
16
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
17
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
18
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
19
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
20
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...

२ लाख हेक्टरवर दुष्काळी छाया

By admin | Updated: July 21, 2015 00:20 IST

औरंगाबाद : तब्बल महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यातील किमान २ लाख ३० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागेल,

औरंगाबाद : तब्बल महिनाभरापासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यातील किमान २ लाख ३० हजार हेक्टरवर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागेल, अशी माहिती जि. प. कृषी विभागाच्या सूत्राने दिली. चार-पाच वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच मृगाचा चांगला पाऊस झाल्यामुळे सुखावलेल्या शेतकऱ्यांनी मागचा- पुढचा विचार न करता तब्बल ८०-९० टक्के पेरण्या उरकल्या. पुढे काही दिवसांतच पावसाने आड धरली ती आजपर्यंत. आणखी ३० तारखेपर्यंत अशीच स्थिती राहिली, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागेल. मृगाच्या पावसाने सुखावलेल्या शेतकऱ्यांनी आणखी पुढे पाऊस पडेल, या आशेवर कापूस, मका, सोयाबीन, संकरित ज्वारी, तूर, उडीद, मूग आदी पिकांच्या पेरण्या उरकून घेतल्या. पिकेही चांगल्या प्रमाणात उगवून आली होती; मात्र नंतर पावसाने दडी मारल्यामुळे पिकांनी माना टाकायला सुरुवात केली. मागील काही दिवसांपासून वारा सुटल्यामुळे ढग गायब होत आहेत. या स्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. बाजारपेठांमध्ये उत्साह नाही. सर्व व्यवहार मंदावले आहेत.