शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ड्रेनेजलाईन चोकअप; नळाला दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 18:40 IST

ब्रिजवाडी येथे मुख्य रस्त्यावरील ड्रेनेजलाईन गेल्या पंधरा दिवसांपासून चोकअप झाल्याने घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे.

औरंगाबाद : ब्रिजवाडी येथे मुख्य रस्त्यावरील ड्रेनेजलाईन गेल्या पंधरा दिवसांपासून चोकअप झाल्याने घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. ड्रेनेजलाईनला खेटून असलेल्या जलवाहिनीत घाण पाणी मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

याविषयी मनपाच्या ड्रेनेज विभागाला नागरिकांनी कळविले असता गाडी नाही, कर्मचारी दुसरीकडे काम करीत आहेत, ते आल्यावर पाठवतो, तुम्ही वरिष्ठांना फोन करा, अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

पूर्ण लाईन जाम झाल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्याला धोका होत आहे. वरिष्ठांनी लक्ष देऊन ड्रेनेजलाईनची दुरुस्ती करावी, अशी मागणी संपत मोकळे यांनी केली आहे.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद