शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

पंतप्रधान आवास योजनेत लवकरच डीपीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल म्हणून २०१५ मध्ये घरकुल योजना जाहीर केली. औरंगाबाद शहरातील तब्बल ७० हजारांहून अधिक नागरिकांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज केले. मागील दीड वर्षांपासून लाभार्थी योजनेचे काय झाले, यासाठी मनपाकडे टक लावून बघत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला हक्काचे घर मिळेल म्हणून २०१५ मध्ये घरकुल योजना जाहीर केली. औरंगाबाद शहरातील तब्बल ७० हजारांहून अधिक नागरिकांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज केले. मागील दीड वर्षांपासून लाभार्थी योजनेचे काय झाले, यासाठी मनपाकडे टक लावून बघत आहेत. मनपा प्रशासनाने योजना राबविण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच हा आराखडा राज्य शासनामार्फत केंद्राकडे पाठविण्यात येईल. डिसेंबरअखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांनी सांगितले.देशातील प्रत्येक नागरिकाकडे २०२२ पर्यंत स्वत:चे पक्के घर असावे, या हेतूने प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे. या योजनेत लाभार्थींना २ ते २.५० लाखांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. योजनेच्या मार्गदर्शक सूचीमध्ये चार घटकांचा समावेश करण्यात आला आहे. यात नोटीफाईड झोपडपट्ट्यांचा आहे तिथेच पुनर्विकास करणे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून घरांची निर्मिती, खासगी, भागीदारीद्वारे घरांची निर्मिती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी अनुदान आदींचा समावेश आहे. औरंगाबाद शहरात योजना राबविण्याचे दायित्व महापालिकेवर सोपविण्यात आले आहे. महापालिका सत्ताधाºयांनी मोठा गाजावाजा करून योजनेचे उद्घाटन केले. सर्वसामान्य गरीब नागरिकांनी घर मिळेल या आशेवर आॅनलाइन पद्धतीने अर्ज केले. अर्ज करण्यासाठी नागरिकांनी हजारो रुपये खर्च केले. महापालिकेकडे तब्बल ७० हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले.