शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दुपटीने वाढणार निर्यात

By admin | Updated: December 23, 2015 00:01 IST

औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावरून सध्या आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा उपलब्ध नाही; परंतु तरी मुंबईमार्गे दरवर्षी एक ते दीड हजार टन माल निर्यात केला जातो.

औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावरून सध्या आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा उपलब्ध नाही; परंतु तरी मुंबईमार्गे दरवर्षी एक ते दीड हजार टन माल निर्यात केला जातो. विमानतळावर एअर कार्गो सेवा सुरू झाल्यावर यामध्ये दुपटीने किंवा त्यापेक्षा अधिक वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.डीएमआयसी प्रकल्पदिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पात विदेशी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे येथील उत्पादन, मालही देश-विदेशात निर्यात होण्यासाठी एअर कार्गो सेवा महत्त्वाची ठरेल. विमानतळ प्राधिकरणानेही या प्रकल्पाला समोर ठेवून एअर कार्गो सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.कच्च्या मालाची आयातविविध कंपन्या परदेशातून कच्चा माल मागवितात. अशा कच्च्या मालाची आयात करताना मुंबईत कस्टम क्लीअरन्समध्ये वेळ जातो; परंतु चिकलठाणा विमानतळावर एअर कार्गो सेवेबरोबर आता कस्टम क्लीअरन्सही राहणार असल्याने कच्च्या मालाची आयातही अधिकगतीने होईल.कमी वेळेत माल जाणारएअर कार्गो सेवेमुळे कमीत कमी वेळेत माल निर्यात होऊ शकणार आहे. शिवाय मालाची सुरक्षितता वाढेल. त्यामुळे त्याचा औद्योगिक कंपन्यांना मोठा फायदा होईल. मुंबई, दिल्ली येथील कनेक्टिंग विमानसेवेद्वारे ६० देशांमध्ये मालाची निर्यात होईल, असे चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए)चे अध्यक्ष आशिष गर्दे म्हणाले.विमानतळाचा विकासआजघडीला असलेल्या औद्योगिक कंपन्यांबरोबर डीएमआयसी प्रकल्पात येणाऱ्या कंपन्यांसाठी एअर कार्गो सेवा महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे विमानतळ प्राधिकरणाच्या उत्पनातही भर पडेल. शिवाय विमानतळाचा विकास होण्यास हातभार लागेल, असे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय म्हणाले.