शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

सर्वधर्मांची शिकवण मानवतेचा संदेश देणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 22:41 IST

करमाड : आॅल इंडिया पयाम-ए-इंसानियत फोरम या सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी आयोजित ‘आपला समाज आपली जबाबदारी’ या विषयावर श्बाभुलगावकर (महंत) शास्त्री महाराज यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.

करमाड : आॅल इंडिया पयाम-ए-इंसानियत फोरम या सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी आयोजित ‘आपला समाज आपली जबाबदारी’ या विषयावर श्बाभुलगावकर (महंत) शास्त्री महाराज यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप खडके, मौलाना जुनेद फारुकी, एकनाथ साळुंके, भाऊराव मुळे, रामुराव शेळके, दत्तात्रय उकिर्डे, सय्यद जमीर,अशोक कुलकर्णी, जहीर करमाडकर, कैलास उकर्डे, विठ्ठलराव कोरडे, डॉ. जिजा कोरडे, रफिक पठाण, रमेश आघाडे, आबासाहेब भोसले आदी उपस्थित होते.

बाभुलगावकर शास्त्री महाराज म्हणाले की, सर्वधर्मांची शिकवण ही सारखीच असून, मानवतेचाच संदेश देणारी आहे. प्रा. प्रदीप खडके व मौलाना जुनेद फारुकी यांनी सांगितले की, आपल्या निरोगी समाज रचनेसाठी माणूस म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी महत्वाची आहे, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मौलाना आसिफ सिद्दीकी,मिर्झा हारून बेग, सिराज पठाण, मौलाना अमीन नदवी,मौलाना मुफ्ती समीर,मौलाना हाफीस अस्लम, मौलाना हाफिज मोहसीन, मिर्झा रईस बेग,सय्यद कदीर,मिर्झा फिरोज बेग,शेख आसेफ, हाजी सलीम पठाण, किशोर मिसाळ, निसार पठाण, अन्सार पठाण,शेख नाजीम, इम्तियाज कुरेशी आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन शेख रउफ यांनी केले तर आभार मिर्झा हारून बेग यांनी मानले. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद