शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

पोकळ आश्वासने नको, दुष्काळ जाहीर करा

By admin | Updated: August 12, 2015 01:00 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड तीन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळाने आमचे जगण्याचे गणित बिघडले आहे. जनावरांना चारा नाही. पिण्याचे पाणी ४० किलो मीटरवरून आणावे लागते.

व्यंकटेश वैष्णव , बीडतीन वर्षांपासून पडलेल्या दुष्काळाने आमचे जगण्याचे गणित बिघडले आहे. जनावरांना चारा नाही. पिण्याचे पाणी ४० किलो मीटरवरून आणावे लागते. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी हातउसणे घेतलेले पैसे परत द्यायचे कसे? असा प्रश्न आहे. नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. ‘एवढी भयावह परिस्थिती असतानाही जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर होत नाही, यामुळे आमचा दुष्काळी दौऱ्यांवर येणाऱ्या पथकांवरचा विश्वासच उडालायं’ अशा तीव्र शब्दात शेतकऱ्यांनी आपली मते व्यक्त केली. दुष्काळ जाहीर करण्यासाठी अजून माणसं मरायची वाट पहाताय काय? असा सवालही यावेळी चौसाळ्याच्या शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाची गाडी अडवून विचारल्याने पथकातील अधिकाऱ्यांची गोची झाली.दुष्काळाने होरपळलेल्या खरीप पिकांची पहाणी करण्यासाठी मंगळवारी केंद्रीय पथक बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. पथकात केंद्रीय दुष्काळ निवारण आयुक्त राघवेंद्र सिंघ, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जि. प. सीईओ नामदेव ननावरे, कृषी अधीक्षक रमेश भताने, डॉ. विकास सुर्यवंशी यांच्यासह गेवराई तहसीलदार चंद्रकांत सूर्यवंशी यांची पथकात उपस्थिती होती. चौसाळा परिसरातील पाच ते सहा गावच्या शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यामध्ये सयाजी शिंदे, निलेश गुंजाळ, बाबूराव नाईकवाडे, यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.