शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या पोलिसांवर जिल्ह्याची सुरक्षा

By admin | Updated: June 17, 2016 00:16 IST

जालना : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यासाठी १७१० मंजूर पदापैकी १६३८ पोलिस कर्मचाऱ्यांवर मदार असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे.

जालना : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यासाठी १७१० मंजूर पदापैकी १६३८ पोलिस कर्मचाऱ्यांवर मदार असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. त्यातून पोलिसांत वाद सुध्दा होत असल्याच्या घटना काही पोलिस ठाण्यात घडत असल्याचे चित्र आहे. अद्यापही ५९ पोलिसांची गरज आहे.जिल्ह्याची लोकसंख्या १९ लाख आहे. वाढत्या लोकसंख्येनमुळे गुन्ह्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस दलात लोकसंख्येच्या मानाने पोलिसबळ कमी पडत असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नेहमीच एैरणीवर राहिला आहे. जिल्ह्यात शहरातील चार पोलिस ठाण्यासह १८ पोलिस ठाणे आहेत. त्यासाठी १७१० पोलिस कर्मचाऱ्यांची मंजुरी आहे. परंतु १६३८ पोलिस कर्मचारीच कर्तव्यावर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. काही कर्मचारी अनेक महिन्यांपासून विविध कारणांमुळे रजेवर असतात. त्यामुळे अतिरीक्त कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. २०१४ - २०१६ मध्ये दोनदा पोलिस भरती घेण्यात आली.त्यातून १५९ नवीन पोलिस कर्मचारी मिळाले. अद्यापही पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहे. अतिरीक्त कामाच्या कामामुळे पोलिसांना त्यांच्या कुंटुबाकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नसल्याचे चित्र आहे. अतिरीक्त कामाच्या तणावामुळे अनेकांना आजारांनी ग्रासले आहे. (प्रतिनिधी)