शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जिल्हा गारठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 00:17 IST

उस्मानाबाद : शहरासह परिसरातील तापमानाचा पारा ८ अंशावर घसरल्याने कडाक्याची थंडी पडली आहे़

उस्मानाबाद : शहरासह परिसरातील तापमानाचा पारा ८ अंशावर घसरल्याने कडाक्याची थंडी पडली आहे़ वाढत्या थंडीमुळे आबालवृध्द हैराण झाले असून, सर्दी-खोकल्यासह इतर आजाराच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे़मागील तीन-चार वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीनंतर यंदा परतीचा पाऊस चांगला झाला आहे़ परतीच्या पावसामुळे रबीची पिके जोमात असून, वाढत्या थंडीमुळे काही पिकांना पोषक वातावरण असले तरी काही पिके धोक्यात आली आहेत़ शहरासह ग्रामीण भागातही थंडीचा कडाका वाढला असून, ग्रामीण भागातील शेकोट्या पेटू लागल्या आहेत़ मागील तीन-चार वर्षात यंदाच्या थंडीची तीव्रता अधिक असल्याचे मत तापमान मापक कर्मचाऱ्यांनी सांगितले़ शहरासह परिसराचा पाराही चांगलाच घसरला आहे़ ५ व ६ जानेवारी रोजी पारा ९ अंशावर आला होता़ त्यानंतर ७ ते १० जानेवारी या कालावधीत किमान १० ते १२ अंशावर पारा राहिला़ त्यानंतर ११ जानेवारी रोजी ८़५, १२ जानेवारी रोजी ८ अंशावर पारा घसरल्याने थंडीचा कडाका वाढला होता़ १३ रोजी ९़९ अंश किमान तपमानाची नोंद झाली़ वाढलेल्या थंडीमुळे सर्दी-खोकल्यासह इतर आजारांनी आबालवृध्द हैराण आहेत़ शिवाय शासकीय, खासगी रूग्णालयातील विशेषत: बाल रूग्णालयातील रूग्णांची गर्दी वाढल्याचे जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले़ दरम्यान, कडाक्याच्या थंडीमुळे अबाल-वृध्दांना सर्दी- खोकल्यासह इतर काही आजार होत आहेत़ या थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालावेत, सायंकाळी- सकाळी बाहेर फिरताना स्वेटर, मपलरचा वापर करावा, असे आवाहनही जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे़