शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रेल्वेसाठी आज जिल्हा बंद

By admin | Updated: May 5, 2017 00:06 IST

उस्मानाबाद : मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेला बीदरपर्यंत वाढ न देता ही रेल्वे पूर्वीप्रमाणे लातूर येथूनच सोडावी, या मागणीसाठी ५ मे रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे़

उस्मानाबाद : मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेला बीदरपर्यंत वाढ न देता ही रेल्वे पूर्वीप्रमाणे लातूर येथूनच सोडावी, या मागणीसाठी ५ मे रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे़ जिल्हा बंद नंतर या मागणीसाठी ९ मे रोजी रेल्वे रोको आंदोलनही करण्यात येणार आहे. लातूर एक्सप्रेस ही गाडी बीदरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या अनुषंगाने बुधवारी येथे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली़ बैठकीत बीदर येथून रेल्वे सोडण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ रेल्वे रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर हैद्राबाद-अहमदाबाद या गाडीला उस्मानाबाद येथे थांबा देण्यात यावा, हैद्राबाद-पुणे, कोल्हापूर-नागपूर या गाड्या दररोज सोडाव्यात, उस्मानाबाद-पुणे स्वतंत्र इंटरसिटी गाडी सुरू करावी आदी मागण्यांवर चर्चा करून निवेदन देण्याचे ठरविण्यात आले़ यानुसार ५ मे रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून, सकाळी ११ वाजता उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यापासून सर्व संस्था, संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे़ या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून ९ मे रोजी उस्मानाबाद रेल्वे स्थानकात या निर्णयाच्या निषेधार्थ व इतर मागण्यांसाठी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, याबाबत रेल्वे मंत्रालयाचे सदस्य शंकरराव बोरकर यांनीही मध्य रेल्वे विभागाला पत्र दिले आहे़ यात मुंबई- लातूर एक्सप्रेस रेल्वे लातूर येथूनच सोडावी, प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी बोरकर यांनी केली आहे़