शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

रेल्वेसाठी आज जिल्हा बंद

By admin | Updated: May 5, 2017 00:06 IST

उस्मानाबाद : मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेला बीदरपर्यंत वाढ न देता ही रेल्वे पूर्वीप्रमाणे लातूर येथूनच सोडावी, या मागणीसाठी ५ मे रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे़

उस्मानाबाद : मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेला बीदरपर्यंत वाढ न देता ही रेल्वे पूर्वीप्रमाणे लातूर येथूनच सोडावी, या मागणीसाठी ५ मे रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे़ जिल्हा बंद नंतर या मागणीसाठी ९ मे रोजी रेल्वे रोको आंदोलनही करण्यात येणार आहे. लातूर एक्सप्रेस ही गाडी बीदरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या अनुषंगाने बुधवारी येथे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली़ बैठकीत बीदर येथून रेल्वे सोडण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ रेल्वे रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर हैद्राबाद-अहमदाबाद या गाडीला उस्मानाबाद येथे थांबा देण्यात यावा, हैद्राबाद-पुणे, कोल्हापूर-नागपूर या गाड्या दररोज सोडाव्यात, उस्मानाबाद-पुणे स्वतंत्र इंटरसिटी गाडी सुरू करावी आदी मागण्यांवर चर्चा करून निवेदन देण्याचे ठरविण्यात आले़ यानुसार ५ मे रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून, सकाळी ११ वाजता उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यापासून सर्व संस्था, संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे़ या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून ९ मे रोजी उस्मानाबाद रेल्वे स्थानकात या निर्णयाच्या निषेधार्थ व इतर मागण्यांसाठी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, याबाबत रेल्वे मंत्रालयाचे सदस्य शंकरराव बोरकर यांनीही मध्य रेल्वे विभागाला पत्र दिले आहे़ यात मुंबई- लातूर एक्सप्रेस रेल्वे लातूर येथूनच सोडावी, प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी बोरकर यांनी केली आहे़