शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

बदनापूर तालुक्यात पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 00:27 IST

तालुक्यातील अनेक गावच्या पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा महावितरणने बंद केला आहे. चार-पाच महिन्यांपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने सरपंच संघटनेने हंडा मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्देअनेक गावांत निर्जळी : सरपंच संघटना काढणार हंडा मोर्चा, नियमबाह्य कार्यवाहीचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : तालुक्यातील अनेक गावच्या पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा महावितरणने बंद केला आहे. चार-पाच महिन्यांपासून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने सरपंच संघटनेने हंडा मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदनात म्हटले आहे की, विज वितरणने आडमुठी भुमिका स्विकारून तालुक्यातील सार्वजनिक पाणीपुरवठयाचे कनेक्शन गेल्या चार पाच महिन्यांपासून नियमबाह्यरित्या बंद केले आहेत़ या संघटनेचे अध्यक्ष राम पाटील यांनी १५ फेब्रुवारीला माहिती अधिकाराखाली लेखी जाब विचारला असता महावितरण खडबडून जागे होऊन सर्व ग्रामपंचायतींना लेखी नोटीस देवून मागील २० ते २५ वर्षांपासूनची थकीत बिले एकदाच भरण्याचा आग्रह करत आहेत़ मागील २० वर्षांपासून एकदाही ग्राम पंचायतीला नोटीस बजावलेली नाही किंवा वीज पुरवठा खंडीत केला नाही़ त्यामुळे १ ते २० लाखांपर्यंत वीज बिल थक लेली आहेत. एकही ग्रा.पं.ला विद्युत मिटर बसविलेले नाही. मागील चार पाच वर्ष दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात विहीर अधिग्रहण किंवा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला गेला. त्याही काळातले विज बिल आकारले यापूर्वी एकदाही लेखी नोटीस दिली नाही किंवा विज पुरवठा खंडीत केला नाही त्यामुळे मागील थकीत बिले एकदम भरू शकत नाही. तालुक्यातील चार-पाच ग्राप वगळता अन्य ग्रापला उत्पन्नाचे साधन नाही. चालु बिले स्विकारून वीज कनेक्शन ८ दिवसांत सुरळीत करण्याचे आदेश द्यावे नसता महिलांचा हंडा मोर्चा काढुन रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून जिल्हाधिकाºयांना दिला आहे. या निवेदनावर राम पाटील, प्रकाश कदम, इंदुमती गिते, दिपीका मोरे, नंदा मिसाळ, अंकुश ओळेकर, कडोस यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांच स्वाक्षºया आहेत़