शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

रोगराईचे दुष्टचक्र

By admin | Updated: June 23, 2014 00:24 IST

रमेश शिंदे , औसा मृग नक्षत्रात पाऊस पडेल या आशेपोटी आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा आणखी एका दुष्टचक्रात सापडला आहे़

रमेश शिंदे , औसामृग नक्षत्रात पाऊस पडेल या आशेपोटी आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा आणखी एका दुष्टचक्रात सापडला आहे़ लांबलेला पाऊस आणि दररोज होणाऱ्या नवनवीन रोगांच्या प्रादुर्भावामुळे औसा तालुक्यातील उटी बु़ व परिसरातील शेतकरी भाजीपाला बाजारात विक्रीसाठी नेण्याऐवजी चक्क बांधावर टाकून विल्हेवाट लावत आहेत. उटी बु़ लखनगाव या परिसरात तावरजा नदी वाहते़ या तावरजा नदीवरच उटी बु़ गावानजीक तावरजा मध्यम प्रकलप आहे़ या प्रकल्पातील पाण्यामुळे परिसरातील शेती चांगलीच बहरली आहे़ उसासह भाजीपाला व अन्य पिकांचे उत्पन्न घेऊन शेतकरी आपल्या उत्पादनात वाढ करीत असल्याचे दिसून येत होता पण; मागील चार-पाच वर्षांपासून या परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तावरजा मध्यम प्रकल्प पूर्णपणे भरला नाही. या उन्हाळ्यात तर तो कोरडा पडला आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्रही काही प्रमाणात मोडीत काढावे लागले़ यावर्षी काही प्रमाणात पाणीसाठा झाल्यामुळे तसेच पावसाळा लवकर सुरु होईल़ या आशेपोटी शेतकऱ्यांनी ऊस आणि भाजीपाल्याची लागवड केली़ पण आता विहिरीही कोरड्या पडल्या आणि पाऊसही नाही़ त्यामुळे ऊस वाळत आहे़ तर पाणी नसल्याने भाजीपाल्यावरही विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे बाजारातही या भाजीपाल्याला भाव मिळत नाही. काही भाज्या तर विक्रीलायकही राहात नाहीत. त्यामुळे शेतकरी भाजीपाला उपटून बांधावर टाकून विल्हेवाट लावत आहेत.शेतकऱ्यांचे मोठे नुकसाऩ़़उटी बु़ येथील शेतकरी रामकृष्ण जाधव यांनी २ एकर उसाची लागवड केली़ यामध्ये अंतरपीक म्हणून पत्ताकोबीची लागवड केली़ यासाठी ३५ ते ४० हजार रूपये खर्च केले़ परंतु, मृगाच्या प्रारंभीच विहिरीत पाणी नसल्याने ऊस वाळत आहे़ तर कोबीच्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने ते काढून बांधावर टाकावे लागत आहे़ काहीतरी उत्पन्न हाती पडेल म्हणून लावलेल्या या भाजीपाल्याला पदरमोड करून रानाच्या बाहेर काढावे लागत असल्याने या दुहेरी चक्रातून शेतकरी सावरणार कसा, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली़