शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

वीज जोडणीस टाळाटाळ, भरपाईचे आदेश

By admin | Updated: July 7, 2017 01:05 IST

जालना : शेतकरी महिलेस कृषिपंपासाठी वीज जोडणी देण्यास महावितरणने तब्बल सात वर्षे टाळाटाळ केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकरी महिलेस कृषिपंपासाठी वीज जोडणी देण्यास महावितरणने तब्बल सात वर्षे टाळाटाळ केली. परिणामी शेती बागायती होऊ शकली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून महावितरणने ३५ हजार ५०० रुपयांची भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिले आहेत.महावितरण आपल्या दारी योजनेअंतर्गत कृषिपंपाला वीज जोडणी मिळावी यासाठी घनसावंगी तालुक्यातील शेवता येथील नागरबाई बाबुराव वायकर यांनी दि. ६ जून २०१० मध्ये महावितरण कंपनीकडे अर्ज केला. त्यासाठी सात हजार ८५० रुपयांचे कोटेशन भरले. परंतु त्यांना जोडणी मिळाली नाही. महिला शेतकऱ्याने वारंवार लेखी अर्जाद्वारे महावितरणकडे जोडणीची मागणी केली. मात्र, महावितरणने याकडे दुर्लक्ष केले. जोडणी नसतानाही २०१३ मध्ये नागरबाई वायकर यांना चार हजार ७४० रुपयांचे वीज बिल पाठवले. त्यामुळे त्यांनी येथील जिल्हा तक्रार निवारण मंचात धाव घेत शेती पिकांच्या नुकसानपोटी पाच लाख ८० हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. जिल्हा ग्राहक मंचच्या अध्यक्षा स्मीता कुलकर्णी, सदस्य मंजुषा चितलांगे, सुहास आळशी यांनी प्रकरणातील सर्व मुद्यांची पडताळणी केली.