शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

वीज जोडणीस टाळाटाळ, भरपाईचे आदेश

By admin | Updated: July 7, 2017 01:05 IST

जालना : शेतकरी महिलेस कृषिपंपासाठी वीज जोडणी देण्यास महावितरणने तब्बल सात वर्षे टाळाटाळ केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकरी महिलेस कृषिपंपासाठी वीज जोडणी देण्यास महावितरणने तब्बल सात वर्षे टाळाटाळ केली. परिणामी शेती बागायती होऊ शकली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून महावितरणने ३५ हजार ५०० रुपयांची भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिले आहेत.महावितरण आपल्या दारी योजनेअंतर्गत कृषिपंपाला वीज जोडणी मिळावी यासाठी घनसावंगी तालुक्यातील शेवता येथील नागरबाई बाबुराव वायकर यांनी दि. ६ जून २०१० मध्ये महावितरण कंपनीकडे अर्ज केला. त्यासाठी सात हजार ८५० रुपयांचे कोटेशन भरले. परंतु त्यांना जोडणी मिळाली नाही. महिला शेतकऱ्याने वारंवार लेखी अर्जाद्वारे महावितरणकडे जोडणीची मागणी केली. मात्र, महावितरणने याकडे दुर्लक्ष केले. जोडणी नसतानाही २०१३ मध्ये नागरबाई वायकर यांना चार हजार ७४० रुपयांचे वीज बिल पाठवले. त्यामुळे त्यांनी येथील जिल्हा तक्रार निवारण मंचात धाव घेत शेती पिकांच्या नुकसानपोटी पाच लाख ८० हजारांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. जिल्हा ग्राहक मंचच्या अध्यक्षा स्मीता कुलकर्णी, सदस्य मंजुषा चितलांगे, सुहास आळशी यांनी प्रकरणातील सर्व मुद्यांची पडताळणी केली.