शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भत्यांपासून पोलिस वंचित

By admin | Updated: June 26, 2014 00:41 IST

हिंगोली : जिल्हा पोलिस विभागातील तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रवास व आहार भत्ता वेळेवर मिळत नाही. सुरक्षेसाठी दिवसरात्र एक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील ९ महिन्यांपासून भत्याविना कार्य करावे लागत आहे.

हिंगोली : जिल्हा पोलिस विभागातील तृतीयश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रवास व आहार भत्ता वेळेवर मिळत नाही. सुरक्षेसाठी दिवसरात्र एक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील ९ महिन्यांपासून भत्याविना कार्य करावे लागत आहे. दरम्यान, वारंवार मागणी करूनही भत्याकडे दूर्लक्ष झाल्याने कर्मचाऱ्यांचे लक्ष कामापासून विचलित होत आहे. जिल्ह्यात जवळपास १ हजारांच्या पूढे तृतीयश्रेणी पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या आहे. कर्मचाऱ्यांकडे सुरक्षेची जबाबदारी असल्याने नेहमी कार्यस्थळी ये-जा असते. वर्षभरातील अधिक कालावधी कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर राहवे लागते. घरांपासून दूर राहावे लागत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना बाहेरच्या जेवनाशिवाय पर्याय नसतो. ग्रामीण भागात अनेकवेळा उपासमारीची वेळ कर्मचाऱ्यांवर येते. अशा स्थितीत दिवसरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेळेवर वेतन होत नाही. त्याहीपेक्षा मागील ८ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना प्रवास तसेच आहार भत्ता मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांकडून वारंवार भत्याची मागणी केली जाते; परंतु कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. कर्मचाऱ्यांची संघटना नसल्याने प्रत्येक जणांनी केलेल्या वेगळ्या मागणीला प्रतिसाद मिळत नाही. संघटनेअभावी कर्मचाऱ्यांच्या या समस्येला अद्याप कोणी वाचा फोडलेली नाही. परिणामी प्रत्येक कर्मचाऱ्यांचा कमी-अधिक प्रमाणात असलेला भत्ता वाटप केला जात नाही. मध्यंतरी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी लवकर प्रवासभत्ता करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याला आज दोन महिन्यांचा कालावधी लोटला असताना आगामी काळात विधानसभेची निवडणूक होवू घातली आहे. निवडणुकीच्या पूर्वीपासून रखडलेल्या भत्यामुळे कर्मचाऱ्यांना अर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. दैैनंदिन कामांत कर्मचाऱ्यांचे लक्ष लागत नाही. कामांवर परिणाम होत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाची समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. शिवाय कार्यालयीन कारकूनांकडून इतरही बिले वेळेवर काढली जात नाहीत. अल्पश: कामांसाठी देखील काही कारकून आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. वरिष्ठांनी या समस्येकडे लक्ष देवून पगार तसेच भत्ते वेळेवर देण्याची मागणी तृतीयश्रेणी पोलिस कर्मचाऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)